शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

सरकारी यंत्रणेला फुटला पाझर; जुळ्या मुलांच्या मृत्यूनंतर आढावा, मुख्यमंत्र्यांकडूनही दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 12:36 IST

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना, सरकार आणि आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात घडली.

- रवींद्र साळवेमोखाडा : जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना बुधर या आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून आरोग्य आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला, तर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन मदतीचा हात दिला आहे. दरम्यान, ऐन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमादरम्यान घडलेल्या या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गंभीरतेने दखल घेतली आहे. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा होत असताना, सरकार आणि आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी हृदयद्रावक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात घडली. मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी येथील वंदना या आदिवासी महिलेच्या जुळ्या बालकांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तर वंदनाला प्रचंड रक्तस्राव झाल्याने दवाखान्यात नेताना रस्त्याअभावी मुसळधार पावसात डोलीतून तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले होते. 

मरकटवाडी येथे जाण्यासाठी अर्थसंकल्पीय कामांमध्ये एक किलोमीटर कामास मंजुरी दिली होती, मात्र राज्यात सत्तांतर झाल्यामुळे कामांना स्थगिती देण्यात आल्यामुळे काम रखडले आहे. याचा फटका स्थानिकांना बसत असून त्यांच्या जीवावर बेतत आहे. 

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीVasai Virarवसई विरारthaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदे