शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

भातसा धरणाचे ५ दरवाजे उघडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 18:17 IST

धरण क्षेत्रात पावसास परत सुरुवात झाली असून भातसा धरणाचे एकूण ५ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे

ठाणे - धरण क्षेत्रात पावसास परत सुरुवात झाली असून भातसा धरणाचे एकूण ५ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. भातसा परिसरात १ जूनपासून आत्तापर्यंत १८६७ मिमी पाउस झाला आहे.आज पहाटे प्रारंभी धरणाचे १,३,५ क्रमांकाचे तीन दरवाजे २५ सेंमी ने उघडण्यात आले. यातून ६८.६७ क्युमेक्स इतका विसर्ग सुरु होता . दुपारी ३.३० नंतर वाढलेला वेग लक्षात घेऊन २ व ४ या क्रमांकाचे दरवाजे देखील ०.२५ मी ने उघडण्यात आले. सध्या ११६.१७५ क्युमेक्स असा विसर्ग सुरु आहे अशी माहिती अभियंता योगेश पाटील यांनी दिली. सापगाव पुलाच्या खाली पाणी पातळी २.४० मीटर इतकी झाली असून पुलाच्या खालील बाजूस लागेल इतके पाणी झाले आहे. तहसीलदार, सरपंच तसेच इतर यंत्रणांना आपत्कालीन परिस्थितीत सावध ठेवण्यात आले आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.   सध्या बारवी धारण १०० टक्के भरले असून पाण्याची पातळी ६८.८८ मीटर झाली आहे. मोडकसागर १०० टक्के, तानसा ९९.८३ टक्के भरले आहेत.

टॅग्स :Damधरणthaneठाणे