शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

उल्हासनगरात रात्री दोन ठिकाणी आग, लाखोंचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 17:19 IST

अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन २ तासांत आग आटोक्यात आणल्याची माहिती अग्निशमन विभागाचें प्रमुख बाळू नेटके यांनी दिली.

उल्हासनगर- कॅम्प नं-3 येथील पलूमल कंपाऊंड व जपानी मार्केटमधील दुकानाला शुक्रवारी रात्री आग लागून लाखोचे साहित्य व कपडे जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन २ तासांत आग आटोक्यात आणल्याची माहिती अग्निशमन विभागाचें प्रमुख बाळू नेटके यांनी दिली.

उल्हासनगर कॅम्प नं-३ पलूमल कंपाऊंड येथे शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने, नागरिकांची धावाधाव झाली. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन काही तासांत आग आटोक्यात आणली. मात्र आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिले. 

दुसऱ्या घटनेत मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध जपानी मार्केटच्या दुकानाला आग लागल्याने, एकच खळबळ उडाली. आगीत तीन ते चार दुकानातील लाखो रुपयांचे कपडे जळून खाक झाले. महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्यांसह अंबरनाथ, कल्याण शहरातील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझविण्यासाठी धाव घेऊन काही तासात आग आटोक्यात आणल्याची महिती आरोग्य अधिकारी बाळू नेटके यांनी दिली. 

दोन्ही आगी शॉर्टसर्किट मुळे लागल्या असून अरुंद गल्लीतील आग विझविण्याची यंत्रणा महापालिकेकडे नसल्याचे उघड झाले. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नसून महापालिकेने अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलulhasnagarउल्हासनगर