शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

कौटुंबिक कलह, प्रेमप्रकरणामुळे अनेकांनी घराकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 6:35 AM

लहान मुले किंवा किशोरवयीन मुलेच बेपत्ता होतात किंवा घरातून पळून जातात असे नाही. काही अपहरणाचे अपवाद वगळता, अनेक व्यक्ती या स्वत:हून घरातून निघून गेल्याचे आढळते. यामध्ये अनेक मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो. तर काहींना आईवडील रागावल्याचे रुचत नसते.

जितेंद्र कालेकर -ठाणे : कौटुंबिक कारणातून तसेच प्रेमप्रकरणातून घर सोडून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असतानाही  ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातून ३,१९४ जण बेपत्ता झाले. त्यातील १,७९७ जणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.    लहान मुले किंवा किशोरवयीन मुलेच बेपत्ता होतात किंवा घरातून पळून जातात असे नाही. काही अपहरणाचे अपवाद वगळता, अनेक व्यक्ती या स्वत:हून घरातून निघून गेल्याचे आढळते. यामध्ये अनेक मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो. तर काहींना आईवडील रागावल्याचे रुचत नसते. काहींना अल्पवयातच आपल्या जोडीदाराकडे जाण्याची ओढ लागते. मग, घरातील विरोध झुगारून पळून जाण्याची तयारी ही मुले ठेवतात. अनेक प्रकरणांत अल्पवयीन मुलांच्या बाबतीत ती नेमकी कशामुळे व कशी बेपत्ता झाली, याची माहिती सुरुवातीला उपलब्ध नसते. त्यामुळे यात अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. अपहरण झाले असल्यास संबंधित आरोपींचाही शोध घेतला जातो.कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर पोलीस तत्काळ तपास सुरू करतात. तक्रार मात्र २४ तासांनी दाखल होते. २०१९ मध्ये २०३० पुरुष तर २,४३२ महिला बेपत्ता झाल्या. त्यातील १,६९६ पुरुष व २,१५४ महिलांचा शोध लागला आहे. उर्वरितांचा शोध सुरू आहे. 

घर सोडून जाण्याचे कारणव्यक्ती व कुटुंबपरत्वे मुले, मुली आणि प्रौढ व्यक्तींमध्ये घर सोडण्याची कारणे ही वेगवेगळी असली तरी बऱ्याच प्रकरणांत पती-पत्नींमधील विकोपाला जाणारे वाद, प्रेमप्रकरणामध्ये घरातून लग्नाला विरोध असल्यास मुले आणि मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय कर्जबाजारीपणा, मनोरुग्ण किंवा स्मृतिभ्रंश असलेल्या व्यक्ती घरातून बेपत्ता होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले आहे.२०२० मध्ये एकूण ३,१९४ बेपत्ता झाले. तर १,७९७ जणांचा शोध लागला.

 

टॅग्स :Familyपरिवारthaneठाणे