शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये दुपटीपेक्षा जास्त आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 17:23 IST

वाशी मार्केटमधील संपामुळे कल्याणची आवक वाढली

डोंबिवली : माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे वाशी एपीएमसी मार्केटचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मात्र यामुळे कल्याणच्या एपीएमसी मार्केटला भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली आहे. मंगळवारपासून सुरू असलेल्या संपामुळे शेतकऱ्यांनी आपला माल वाशीऐवजी कल्याणला नेला आहे. त्यामुळे एरव्ही १५० गाड्यांची आवक होणाऱ्या कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये आज ३०० पेक्षाही जास्त भाजीपाल्याच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये इतकी प्रचंड आवक झाल्यानं भाजीपाल्याचे दरही कोसळले आहेत. तर वाशी किंवा मुंबईत भाजीपाला जात नसल्यानं ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यातूनही कल्याणला किरकोळ व्यापारी भाजीपाला खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे कल्याण मार्केटमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय. दरम्यान, व्यापाऱ्यांचं एकमत झालं, तर उद्या कदाचित कल्याण मार्केट बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीkalyanकल्याण