शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

माजी सैनिकाचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:29 IST

माजी सैनिकांच्या कुटुंबाच्या स्वावलंबनासाठी प्रत्येक एमआयडीसीमध्ये राखीव भूखंड ठेवा, अशी मागणी माजी सैनिक सुभाष पाटील यांनी मुख्यमंत्र्यासह राज्यपाल, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.

उल्हासनगर : माजी सैनिकांच्या कुटुंबाच्या स्वावलंबनासाठी प्रत्येक एमआयडीसीमध्ये राखीव भूखंड ठेवा, अशी मागणी माजी सैनिक सुभाष पाटील यांनी मुख्यमंत्र्यासह राज्यपाल, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. स्वातंत्रदिनापूर्वी निर्णय न घेतल्यास मुंबईतील हुतात्मा चौकात आत्महदनाचा इशारा त्यांनी दिला आहे.माजी सैनिकांना व्यवसायासाठी भूखंड ठेवण्याची मागणी पाटील यांनी यापूर्वीच केली असून उपोषणाही केले होते. प्रांत कार्यालय व तहसीलदार यांनी भूखंडाबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याची हमी दिल्यावर, त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र त्यानंतर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. अखेर त्यांनी पुन्हा सरकार दरबारी पाठपुरावा केला. स्वातंत्रदिनापूर्वी माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी एमआयडीसीमध्ये राखीव भूखंड न ठेवल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बिल्डर व इतर समाजसेवी संस्थांसाठी भूख्ांडाची खैरात करणाºया सरकारकडे माजी सैनिकांसाठी राखीव भूखंड नसल्याबाबत रोष व्यक्त केला आहे.