शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

माजी सैनिकाचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:29 IST

माजी सैनिकांच्या कुटुंबाच्या स्वावलंबनासाठी प्रत्येक एमआयडीसीमध्ये राखीव भूखंड ठेवा, अशी मागणी माजी सैनिक सुभाष पाटील यांनी मुख्यमंत्र्यासह राज्यपाल, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.

उल्हासनगर : माजी सैनिकांच्या कुटुंबाच्या स्वावलंबनासाठी प्रत्येक एमआयडीसीमध्ये राखीव भूखंड ठेवा, अशी मागणी माजी सैनिक सुभाष पाटील यांनी मुख्यमंत्र्यासह राज्यपाल, पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. स्वातंत्रदिनापूर्वी निर्णय न घेतल्यास मुंबईतील हुतात्मा चौकात आत्महदनाचा इशारा त्यांनी दिला आहे.माजी सैनिकांना व्यवसायासाठी भूखंड ठेवण्याची मागणी पाटील यांनी यापूर्वीच केली असून उपोषणाही केले होते. प्रांत कार्यालय व तहसीलदार यांनी भूखंडाबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याची हमी दिल्यावर, त्यांनी उपोषण मागे घेतले. मात्र त्यानंतर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. अखेर त्यांनी पुन्हा सरकार दरबारी पाठपुरावा केला. स्वातंत्रदिनापूर्वी माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी एमआयडीसीमध्ये राखीव भूखंड न ठेवल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे. बिल्डर व इतर समाजसेवी संस्थांसाठी भूख्ांडाची खैरात करणाºया सरकारकडे माजी सैनिकांसाठी राखीव भूखंड नसल्याबाबत रोष व्यक्त केला आहे.