शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भिवंडीच्या वाहतूक कोंडी आणि खाड्यांचा शिक्षण मंत्र्यांनाही झाला त्रास

By नितीन पंडित | Updated: November 19, 2022 20:30 IST

विशेष म्हणजे ठाण्याहून कशेळी ते काल्हेर मार्ग हा अवघ्या चार तर कशेळी ते अंजुरफाटा हा अंतर अवघ्या ९ ते १० किलोमीटरचा आहे.

भिवंडी - राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर भिवंडीतील काल्हेर येथील जि प शाळेत  माझी-ई-शाळा डिजिटल साक्षर मिशन या कार्यक्रमास वेळेवर त्यांना उपस्थिती राहायचे होते.मात्र भिवंडीतील वाहतूक कोंडी आणि खड्याच्या साम्राज्यामुळे ते वेळेवर पोहचू शकले नाही.त्यामुळे या खड्यांचा व वाहतूक कोंडीचा त्रास आज शिक्षण मंत्र्यांनाही झाला. त्यामुळे केसरकरांनी भाषणात भिवंडीतील वाहतूक कोंडीचा आणि खंड्याचा प्रश्न उपस्थित करून यामध्ये लवकर सुधारणा होण्याची गरज असून यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्याना या विषयी बोलणार असल्याचेही सांगितले. आमदार शांताराम मोरे यांनी देखील याकडे लक्ष द्यावे अशी सूचना देखील केसरकरांनी आमदार मोरेंना यावेळी केली.

विशेष म्हणजे ठाण्याहून कशेळी ते काल्हेर मार्ग हा अवघ्या चार तर कशेळी ते अंजुरफाटा हा अंतर अवघ्या ९ ते १० किलोमीटरचा आहे. मात्र गेल्या चार ते पाच वर्षापासून हा मार्गावर मोट्रोचे काम सुरु असल्याने खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सर्वच राजकीय पक्षासह विविध सामाजिक संघटनांनी वाहतूक कोंडी आणि खंड्याविषयी अनेक अंदोलन ,उपोषण धरणे, रस्ता रोको केलेत,मात्र सर्वांजनिक बांधकाम विभागाकडून थातुरमातुर खंड्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी आणि खड्याची समस्या आजही जैसे थे असल्याने आज मंत्री केसरकरांना याचा फटका बसल्याने मुखमंत्र्यांच्या जिल्ह्यात जर वाहतूक कोंडीची अशी समस्या आहे.तर स्थानिक अधिकाऱ्यानेही या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज असून आपण स्वतः मुख्यमंत्री शिंदेंकडे या विषयी बोलणार असल्याचे केसरकारांनी सांगितले.दरम्यान काल्हेर गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन स्वतः ही शाळा उभारून शिक्षणाचं महत्व पटल्याने मी गावकऱ्यांचे अभिनंदन करतो असे बोलून मंत्री केसरकर यांनी काल्हेर ग्रामस्थांचे कैतुक देखील केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर