शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 01:23 IST

पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पेरणी केलेली भातरोपे करपून दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.

वासिंद : पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पेरणी केलेली भातरोपे करपून दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. यंदा पावसाने जूनच्या सुरुवातीला हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी आनंदाने भातपेरणीची कामे उरकली. मात्र, सध्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पेरणी केलेली भातरोपे करपण्याची व योग्य प्रमाणात न उगवण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. त्यांना आर्थिक भार सोसावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानाने, तर काही कृषी केंद्रांतून अधिक किमतीचे आपल्या आवडीनुसार दप्तरी, जोरदार, शबरी, कर्जत असे हलवार, तर सुवर्णा, मसुरी, कर्जत-७ अशी भात बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. एकीकडे भात बियाणे, शेतमजूर, यंत्रसामग्री ही महागाईची ठरत असतानाही काही हौशी, मेहनती शेतकरी अद्यापही शेती करत आहेत.पावसाचे संकेत दिसताच शेतकºयांनी पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने जमिनीवर जो दाणा राहिला आहे, त्याची पावडर होईल व त्यातच जमिनीत कमी प्रमाणात गेलेला भात हा उगवताना जोमदार नसेल, त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवेल.- प्रा. प्रकाश भांगरथ, कृषी तंत्र

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे