शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 01:23 IST

पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पेरणी केलेली भातरोपे करपून दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.

वासिंद : पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पेरणी केलेली भातरोपे करपून दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. यंदा पावसाने जूनच्या सुरुवातीला हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी आनंदाने भातपेरणीची कामे उरकली. मात्र, सध्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पेरणी केलेली भातरोपे करपण्याची व योग्य प्रमाणात न उगवण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. त्यांना आर्थिक भार सोसावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानाने, तर काही कृषी केंद्रांतून अधिक किमतीचे आपल्या आवडीनुसार दप्तरी, जोरदार, शबरी, कर्जत असे हलवार, तर सुवर्णा, मसुरी, कर्जत-७ अशी भात बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. एकीकडे भात बियाणे, शेतमजूर, यंत्रसामग्री ही महागाईची ठरत असतानाही काही हौशी, मेहनती शेतकरी अद्यापही शेती करत आहेत.पावसाचे संकेत दिसताच शेतकºयांनी पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने जमिनीवर जो दाणा राहिला आहे, त्याची पावडर होईल व त्यातच जमिनीत कमी प्रमाणात गेलेला भात हा उगवताना जोमदार नसेल, त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवेल.- प्रा. प्रकाश भांगरथ, कृषी तंत्र

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे