शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

पावसाच्या ओढीमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 01:23 IST

पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पेरणी केलेली भातरोपे करपून दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.

वासिंद : पावसाने काही दिवसांपासून दडी मारल्याने पेरणी केलेली भातरोपे करपून दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावणार असल्याने जिल्ह्यातील शेतकरी धास्तावले आहेत.ठाणे-पालघर जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख १७ हजार हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जाते. यंदा पावसाने जूनच्या सुरुवातीला हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी आनंदाने भातपेरणीची कामे उरकली. मात्र, सध्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने पेरणी केलेली भातरोपे करपण्याची व योग्य प्रमाणात न उगवण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. त्यांना आर्थिक भार सोसावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून ५० टक्के अनुदानाने, तर काही कृषी केंद्रांतून अधिक किमतीचे आपल्या आवडीनुसार दप्तरी, जोरदार, शबरी, कर्जत असे हलवार, तर सुवर्णा, मसुरी, कर्जत-७ अशी भात बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. एकीकडे भात बियाणे, शेतमजूर, यंत्रसामग्री ही महागाईची ठरत असतानाही काही हौशी, मेहनती शेतकरी अद्यापही शेती करत आहेत.पावसाचे संकेत दिसताच शेतकºयांनी पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने जमिनीवर जो दाणा राहिला आहे, त्याची पावडर होईल व त्यातच जमिनीत कमी प्रमाणात गेलेला भात हा उगवताना जोमदार नसेल, त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवेल.- प्रा. प्रकाश भांगरथ, कृषी तंत्र

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे