शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मुख्यमंत्र्यांचा 'डबल धमाका'; डोंबिवली-तळोजा, मीरा भाईंदर-वसई मेट्रो मार्गांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 16:19 IST

डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई मेट्रो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. आज ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

लवकरच कल्याणवासियांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गामुळे भिवंडी आता मुंबईशी जोडली जाणार आहे. या प्रकल्पाचे काम कमी वेळेत पूर्ण करणार आहे. यामुळे येत्या पाच वर्षांत एक कोटी प्रवाशांची सोय होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

याचबरोबर, उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पाला डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई मेट्रो मार्गाने जोडण्यात यावे. यासंदर्भात रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई मेट्रो मार्ग लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी, डोंबिवली ते तळोजा आणि मीरा भाईंदर ते वसई नवीन मेट्रो मार्गांचे लवकरच डीपीआर तयार करून त्याला तातडीने मंजुरी दिली जाणार, असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसthaneठाणेMetroमेट्रोNarendra Modiनरेंद्र मोदी