शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

मीरा भाईंदरच्या न्यायालयासाठी साडे नऊ कोटींची आर्थिक तरतूदची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 12:36 IST

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रासाठी मीरारोडच्या हाटकेश भागात फौजदारी व दिवाणी न्यायालय सुरु होणार आहे

मीरारोड - मीरा भाईंदरच्या न्यायालयाची इमारत उभी राहली असली तरी विविध कामांसाठी आणखी साडे नऊ कोटींचा खर्च  होणार असल्याने त्यासाठीची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आसिफ शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन केली आहे . 

मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रासाठी मीरारोडच्या हाटकेश भागात फौजदारी व दिवाणी न्यायालय सुरु होणार आहे . शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा कडून इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे . परंतु  फर्निचर , विद्युत व अन्य काही आवश्यक कामांसाठी साडे नऊ कोटी रूपयांचा निधी लागणार आहे.  तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने विधी व न्याय विभागानार्फत राज्य शासनाकडे पाठविला असुन त्यास अजुनही मंजुरी न मिळाल्याने न्यायालयाचे काम अपुर्ण आहे. त्यामुळे न्यायालय सुरू होण्यास विलंब होत असल्याचे शेख यांनी म्हटले आहे .  

जो पर्यंत राज्य अर्थसंकल्पात साडे नऊ कोटींची तरतुद होऊन प्रशासकिय व आर्थिक मंजुरी मिळणार नाही तोपर्यंत निधी उपलब्ध होऊन काम सुरू करता येणार नाही. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असुन येथील नागरिक, पोलिस, वकील, व्यवसायिक,अधिकारी व कर्मचारी वर्गास न्यायालयीन कामकाजासाठी ठाण्याला जावे लागत असल्यामुळे त्यांचा भरपुर वेळ,पैसा व शक्ती खर्च होत असुन नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे न्यायालय लवकर सुरू झाले तर नागरिकांसह सर्वांनाच दिलासा मिळेल असे उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे शेख म्हणाले . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCourtन्यायालयAjit Pawarअजित पवार