शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरं उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 16:10 IST

Rajesh Tope : कल्याणमध्ये राष्ट्रवादी पक्षाची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते. महापालिकेतील बैठकीपश्चात त्यांनी ही माहिती दिली.

कल्याण : सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा व मंदिरं उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही गोष्टीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असेही टोपे यांनी सांगितले. कल्याणमध्ये राष्ट्रवादी पक्षाची बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते. महापालिकेतील बैठकीपश्चात त्यांनी ही माहिती दिली. 

दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे सेवा सुरु करण्याचा व मंदिरे उघडण्याचा निर्णय हा दिवाळीपश्चात घेतला जाऊ शकतो. सोशल डिस्टसिंग कसे पाळले जाईल. त्यासाठी एसओपी तयार करावे लागेल. तसेच टास्क फोर्सने त्यावर काम सुरु केले आहे याकडे टोपे यांनी लक्ष वेधले आहे.

आज कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमण्याकरीता कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, ऐकून घेण्यासठी आलो आहे. त्या ऐकून त्यानुसार पक्ष श्रेष्ठीकडे अहवाल दिला जाईल. त्यानंतर कल्याण राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष पदाकरीता जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची चर्चा आहे. याविषयी टोपे यांच्याकडे विचारणा केली असता हा संपूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे.

बिहारचे निकाल पाहता लोकांची सरकार विरोधात जी नाराजी होती. त्यातून ही दिसून आली. तेजस्वी सारख्या तरुणाने बिहारमध्ये एकाकी लढत दिली. लालू प्रसाद यादव हे तुरुंगात असताना तेजस्वीची लढत ही कौतुकास्पद आणि अभिनंदनास पात्र आहे, अशी प्रतिक्रिया बिहार निकालासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

टॅग्स :Rajesh Topeराजेश टोपेTempleमंदिरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण