शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
6
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
7
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
8
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
9
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
10
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
11
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
12
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
13
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
14
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
15
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
16
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
17
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
18
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
19
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
20
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जिल्हह्यातील २८० हेक्टरवरील फळबांगाचे नुकसान

By सुरेश लोखंडे | Updated: March 21, 2023 19:37 IST

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वारा सुटत आहे. यास अनुसरून मंगळवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान ...

ठाणे: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळी वारा सुटत आहे. यास अनुसरून मंगळवारी सकाळी ६.३० वाजेदरम्यान पडलेल्या अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याभरातील २७३ हेक्टरवरील फळपिकांसह सात हेक्टरवरील बागायती आदी तब्बल २८० हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शासनाच्या अर्थ सहाय्याची अपेक्षा आहे.

सततच्या बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील वादळीवारा व पाऊस पडत आहे. आज सकाळी सरासरी ७.६० मिमी पाऊस जिल्ह्यात पडला. यामध्ये सर्वाधिक पाऊस भिवंडी तालुक्यात १२ मिमी, तर या खालोखाल अंबरनाथला ९.४० मिमी,कल्याण, उल्हासनगरला प्रत्येकी पाच मिमी. शहपूरला व मुरबाडला प्रत्येकी एक मिमी पाऊस पडला आहे. आजच्या या पावसासह काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ८८५ शेतकऱ्यांच्या २८० हेक्टरवरील आंब्यासह फळबागांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आलेली आहे. यानुकसानीमुळे तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचा आंदाज व्यक्त केला जात आहे. या अवकाळी पावसामुळे अचानक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांच्यात चिंततेचे वातावरण तयार झाले आहे. या नुकसानीस अनुसरून शासनाने तातडीने आर्थिक मदत करण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

या अवकाळी पावसामुळे जिल्हह्यातील कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील ७.४० हेक्टर बागायतीचे नुकसा झाले आहे. याचा ४९ शेतकºयांना फटका बसला आहे. यामध्ये कल्याणच्या एका शेतकºयांचे शेतीचे नुकसान झाले. तर अंबरनाथमधील ४८ शेतकऱ्यांच्या सात हेक्टरमधील बागायतीचे नुकसान झाले आहे. ३३ टक्केपेक्षा या शेतकºयांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. तर आंब्या सारख्या फळपिकाखाली २७३ हेक्टरचे नुकसान झाले आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या या ८३६ शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे. भिवंडीच्या ३१६ शेतकऱ्यांचे सर्वाधिक ११७ हेक्टरचे नुकसान नोंद झाले आहे. तर मुरबाडच्या १७३ शेतकऱ्यांचे ४३.४० हेक्टर, अंबरनाथ तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांचे ५३ हेक्टर, शहापूरच्या १८९ शेतकऱ्यांचे ५३.४२ हेकटरवरील नुकसानीची व मीरा भाईंदरच्या एका शेतकऱ्याचे तीन हेक्टरवरील फळबागाच्या नुकसानीची नोंद घेण्यात आलेली आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस