शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

जिल्ह्यात ३८.७ मिमी पावसाने धरणसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 4:43 AM

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३८.७ ...

ठाणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३८.७ मिमी. पाऊस पडला. याशिवाय बारवी धरणात ८७.७१ टक्के, तर भातसा धरणात ८८.१० टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.

शनिवारी ठाणे शहर परिसरात ४२ मिमी. पाऊस पडला. शहरात मल्हार सिनेमा जवळ एक झाड पार्क केलेल्या दोन गाड्यांवर झाड पडले. याप्रमाणेच कल्याणला ४५.५ मिमी पावसासह मुरबाडला ४३.४ मिमी, भिवंडीत ३२.५, शहापूर १६.५, उल्हासनगरमध्ये ४५ मिमी आणि अंबरनाथला ५४.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. शहरांसह मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटात उत्तम पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे.

जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावीच्या खानिवरे या पाणलोटात ९८ मिमी, कान्होळला ७८ मिमी, पाटगांवला ३२ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात ६० मिमी, तर खुद्द बारवी धरणात सरासरी १० मिमी पाऊस पडला आहे. याप्रमाणेच आंध्रा धरणात ६७.५३ टक्के पाणीसाठा झाला आहे.