शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या ४५ हजार पार , मंगळवारी १३४० बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 07:01 IST

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे.मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ३८१ रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८८० तर मृतांची १५१ इतकी आहे. ठाणे पालिका हद्दीत २९६ बाधीतांसह १६ जणांचा मृत्यू झाला.यामुळे बाधितांची संख्या ११ हजार २९५ तर मृतांची ४३२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत ११५ रुग्णांसह आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा-भार्इंदरमध्ये १६१ रुग्णांसह चार जणांच्या मृत्य झाल्याने े बाधितांची संख्या चार हजार ६३३ तर, मृतांची १७२ झाली आहे. भिवंडी पालिकेत ३० बाधीतांमुळे संख्या दोन हजार ४३७ झाली. उल्हासनगरात ११९ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार ८८ तर मृतांची ५८ आहे. अंबरनाथमध्ये ५१ रुग्णांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ३०३ तर मृतांची संख्या ७८ झाली. बदलापूरमध्ये ६२ रुग्ण सापडले असून बाधितांची संख्या एक हजार ७३ तर, मृतांची १८ झाली आहे.नवी मुंबईत ८ हजारांचा टप्पा पूर्णनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी ११५ नवीन रूग्ण आढळले असून एकूण रूग्ण संख्या ८,0७२ झाली आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये आठ हजार रूग्णांचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील आठ पैकी पाच विभागात एक हजार पेक्षा जास्त रूग्ण झाले आहेत. सर्वाधिक १,४१६ रूग्ण कोपरखैरणे मध्ये आहेत. मृतांची संख्या २६0 झाली आहे. मंगळवारी १५९ रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ४,७४५ रूग्ण बरे झाले आहे.वसई-विरारमध्ये १४६ नवीन रुग्ण; एकाचा मृत्यूवसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मंगळवारी दिवसभरात १४६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या ६५९९ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी तब्बल ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३७०० झाली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १३० झाली आहे, तर २,७६९ रुग्ण उपचार घेत आहेत.रायगडमध्ये २३५ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी २३५ नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ५,८३४ वर पोहोचली आहे. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला.तर २५२ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. आतापर्यंत बाधित रु ग्णांपैकी ३३०४ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. १७१ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २३५९ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे