शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

coronavirus: ठाणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या ४५ हजार पार , मंगळवारी १३४० बाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 07:01 IST

ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी नव्या एक हजार ३४० बाधितांसह ४५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४५ हजार २६६ तर मृतांचा आकडा एक ३५३ वर पोहचला आहे.मंगळवारी कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात ३८१ रुग्णांसह सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या नऊ हजार ८८० तर मृतांची १५१ इतकी आहे. ठाणे पालिका हद्दीत २९६ बाधीतांसह १६ जणांचा मृत्यू झाला.यामुळे बाधितांची संख्या ११ हजार २९५ तर मृतांची ४३२ वर गेली आहे. नवी मुंबई महापालिकेत ११५ रुग्णांसह आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा-भार्इंदरमध्ये १६१ रुग्णांसह चार जणांच्या मृत्य झाल्याने े बाधितांची संख्या चार हजार ६३३ तर, मृतांची १७२ झाली आहे. भिवंडी पालिकेत ३० बाधीतांमुळे संख्या दोन हजार ४३७ झाली. उल्हासनगरात ११९ रुग्णांसह एकाच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या तीन हजार ८८ तर मृतांची ५८ आहे. अंबरनाथमध्ये ५१ रुग्णांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या दोन हजार ३०३ तर मृतांची संख्या ७८ झाली. बदलापूरमध्ये ६२ रुग्ण सापडले असून बाधितांची संख्या एक हजार ७३ तर, मृतांची १८ झाली आहे.नवी मुंबईत ८ हजारांचा टप्पा पूर्णनवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. मंगळवारी ११५ नवीन रूग्ण आढळले असून एकूण रूग्ण संख्या ८,0७२ झाली आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये आठ हजार रूग्णांचा टप्पा पूर्ण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील आठ पैकी पाच विभागात एक हजार पेक्षा जास्त रूग्ण झाले आहेत. सर्वाधिक १,४१६ रूग्ण कोपरखैरणे मध्ये आहेत. मृतांची संख्या २६0 झाली आहे. मंगळवारी १५९ रूग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ४,७४५ रूग्ण बरे झाले आहे.वसई-विरारमध्ये १४६ नवीन रुग्ण; एकाचा मृत्यूवसई-विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये मंगळवारी दिवसभरात १४६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या ६५९९ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी तब्बल ४०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३७०० झाली आहे. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १३० झाली आहे, तर २,७६९ रुग्ण उपचार घेत आहेत.रायगडमध्ये २३५ नव्या रु ग्णांची नोंदअलिबाग : रायगड जिल्ह्यात मंगळवारी २३५ नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ५,८३४ वर पोहोचली आहे. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला.तर २५२ रु ग्ण उपचारानंतर बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. आतापर्यंत बाधित रु ग्णांपैकी ३३०४ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. १७१ रु ग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत २३५९ पॉझिटिव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे