शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 01:17 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला.

ठाणे: जिल्ह्यात रविवारी २५२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,६८४ झाली आहे. तर, सात जण दगावल्याने एकूण बळींची संख्या ११२ आहे. रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला. बदलापूर येथे रुग्णांच्या संख्येने शतक पूर्ण केले आहे.ठामपामध्ये सापडलेल्या ८८ रुग्णांनी एकूण रुग्णसंख्या एक हजार १७८ झाली आहे. नवीमुंबईत ६२ रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्णसंख्या एक हजार १९0 झाली आहे. रविवारी पाच जण दगावले असून मृतांचा आकडा ३१ झाला आहे. कल्याण डोंबिवली येथे ४१ नव्या रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रुग्णसंख्या ५00 झाली आहे. तेथे एक जण दगावला असून मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्ण मिराभार्इंदर येथे आढळल्याने तेथील रुग्णसंख्या ३३0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १0 झाला आहे. बदलापूरला १६ रुग्णांची नोंद झाली असून तेथील रुग्णसंख्या ११४ झाली आहे. १३ रुग्ण उल्हासनगरमध्ये सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ११९ झाली आहे. ठाणे ग्रामीणला १२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १७७ वर गेली आहे. सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे नोंदवला गेला आहे. तेथील रुग्णसंख्या अनुक्रमे ४२ आणि ३४ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक रुग्णांची नोंदठाणे: जिल्ह्यात रविवारी २५२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,६८४ झाली आहे. तर, सात जण दगावल्याने एकूण बळींची संख्या ११२ आहे. रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला. बदलापूर येथे रुग्णांच्या संख्येने शतक पूर्ण केले आहे.ठामपामध्ये सापडलेल्या ८८ रुग्णांनी एकूण रुग्णसंख्या एक हजार १७८ झाली आहे. नवीमुंबईत ६२ रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्णसंख्या एक हजार १९0 झाली आहे. रविवारी पाच जण दगावले असून मृतांचा आकडा ३१ झाला आहे. कल्याण डोंबिवली येथे ४१ नव्या रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रुग्णसंख्या ५00 झाली आहे. तेथे एक जण दगावला असून मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्ण मिराभार्इंदर येथे आढळल्याने तेथील रुग्णसंख्या ३३0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १0 झाला आहे. बदलापूरला १६ रुग्णांची नोंद झाली असून तेथील रुग्णसंख्या ११४ झाली आहे. १३ रुग्ण उल्हासनगरमध्ये सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ११९ झाली आहे. ठाणे ग्रामीणला १२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १७७ वर गेली आहे. सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे नोंदवला गेला आहे. तेथील रुग्णसंख्या अनुक्रमे ४२ आणि ३४ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे