शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

CoronaVirus News in Thane : ठाणे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 01:17 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला.

ठाणे: जिल्ह्यात रविवारी २५२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,६८४ झाली आहे. तर, सात जण दगावल्याने एकूण बळींची संख्या ११२ आहे. रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला. बदलापूर येथे रुग्णांच्या संख्येने शतक पूर्ण केले आहे.ठामपामध्ये सापडलेल्या ८८ रुग्णांनी एकूण रुग्णसंख्या एक हजार १७८ झाली आहे. नवीमुंबईत ६२ रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्णसंख्या एक हजार १९0 झाली आहे. रविवारी पाच जण दगावले असून मृतांचा आकडा ३१ झाला आहे. कल्याण डोंबिवली येथे ४१ नव्या रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रुग्णसंख्या ५00 झाली आहे. तेथे एक जण दगावला असून मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्ण मिराभार्इंदर येथे आढळल्याने तेथील रुग्णसंख्या ३३0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १0 झाला आहे. बदलापूरला १६ रुग्णांची नोंद झाली असून तेथील रुग्णसंख्या ११४ झाली आहे. १३ रुग्ण उल्हासनगरमध्ये सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ११९ झाली आहे. ठाणे ग्रामीणला १२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १७७ वर गेली आहे. सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे नोंदवला गेला आहे. तेथील रुग्णसंख्या अनुक्रमे ४२ आणि ३४ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक रुग्णांची नोंदठाणे: जिल्ह्यात रविवारी २५२ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,६८४ झाली आहे. तर, सात जण दगावल्याने एकूण बळींची संख्या ११२ आहे. रविवारी ठाणे पालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक ८८ रुग्ण नोंदवले गेले आहेत. नवीमुंबईत सर्वाधिक पाच जणांचा मृत्यू झाला असून सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे आढळला. बदलापूर येथे रुग्णांच्या संख्येने शतक पूर्ण केले आहे.ठामपामध्ये सापडलेल्या ८८ रुग्णांनी एकूण रुग्णसंख्या एक हजार १७८ झाली आहे. नवीमुंबईत ६२ रुग्णांची नोंद झाल्याने तेथील रुग्णसंख्या एक हजार १९0 झाली आहे. रविवारी पाच जण दगावले असून मृतांचा आकडा ३१ झाला आहे. कल्याण डोंबिवली येथे ४१ नव्या रुग्णांचे निदान झाल्याने एकूण रुग्णसंख्या ५00 झाली आहे. तेथे एक जण दगावला असून मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्ण मिराभार्इंदर येथे आढळल्याने तेथील रुग्णसंख्या ३३0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १0 झाला आहे. बदलापूरला १६ रुग्णांची नोंद झाली असून तेथील रुग्णसंख्या ११४ झाली आहे. १३ रुग्ण उल्हासनगरमध्ये सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ११९ झाली आहे. ठाणे ग्रामीणला १२ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १७७ वर गेली आहे. सर्वात कमी एक रुग्ण भिवंडी आणि अंबरनाथ येथे नोंदवला गेला आहे. तेथील रुग्णसंख्या अनुक्रमे ४२ आणि ३४ इतकी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे