शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

Coronavirus News: ठाणे जिल्ह्यात एक हजार ९०९ नविन कोरोना बाधितांची भर: ४८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 01:25 IST

ठाणे जिल्हयात अवघ्या २४ तासांमध्ये गुरु वारी एक हजार ९०९ बाधित रुग्णांची तर ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८ तर मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या कोरोना रुग्णाच्या संख्येत गुरु वारी देखिल वाढ झाल्याचे आढळले. अवघ्या २४ तासांमध्ये गुरु वारी एक हजार ९०९ बाधित रुग्णांची तर ४८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६२ हजार ३९८ तर मृतांची संख्या एक हजार ७७४ इतकी झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या क्षेत्रात १६ जुलै रोजी देखिल पुन्हा सर्वाधिक ५२४ नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या १४ हजार ५९८ तर मृतांची संख्या २२५ इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ ठाणे महानगर पालिकेच्या क्षेत्रात ४१३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या १४ हजार ८३२ तर मृतांची संख्या ५४३ वर गेली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या परिसरात २७३ रु ग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या दहा हजार ५४६ तर मृतांची संख्या ३२२ वर पोहचली आहे.मीरा भार्इंदरमध्ये १२५ रु ग्णांची नव्याने नोंद झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ७५ तर मृतांची संख्या २१३ इतकी झाली आहे. भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रामध्ये ६३ बाधितांची तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या ही दोन हजार ९६७ तर मृतांची संख्या १६७ वर पोहचली आहे. तसेच उल्हासनगरमध्येही गुरुवारी २०२ रुग्णांची नोंद झाली. सुदैवाने याठिकाणी गुरुवारी कोणाच्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे बाधितांची संख्या पाच हजार ४७ तर मृतांची संख्या ही ७४ अशी स्थिर राहिली आहे. अंबरनाथमध्येही नव्याने ४१ रु ग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ही दोन हजार ८७० इतकी झाली असून मृतांचा आकडाही १११ वर पोहचली आहे. त्याचबरोबर बदलापूरमध्ये ९० रुग्ण नव्याने दाखल झाले. त्यामुळे बाधितांची संख्या ही एक हजार ७०३ इतकी झाली आहे. तर ठाणे ग्रामीणमध्ये १७८ रुग्णांची तर तिघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे ग्रामीण भागात बाधितांची संख्या तीन हजार ७६० तर मृतांची संख्या ही ९९ वर पोहचली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य