शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

coronavirus: लॉकडाऊन वाढला, पण कामावर जाण्यासाठी डोंबिवलीकरांच्या रांगा, कोरोना आटोक्यात येईल तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 09:30 IST

खासगी कंपन्यांमधील मुंबई ला जाणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आल्याने सोमवारपासून इंदिरा गांधी चौकात पुन्हा रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आले.

- अनिकेत घमंडी डोंबिवली2 जुलै ते 12 जुलै दरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन घेण्यात आला होता, मात्र कोरोना बधितांची संख्या कमी होत नसल्याने ठाणे जिल्ह्यात अखेरीस 19 जुलै पर्यँत तो वाढवण्यात आला आहे, परंतु खासगी कंपन्यांमधील मुंबई ला जाणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आल्याने सोमवारपासून इंदिरा गांधी चौकात पुन्हा रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आले.राज्य परिवहन मंडळाने जादा गाड्या मागवल्या असून वेळीच गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी सांगितले की, कामावर बोलावले आहे, मुंबई भागात लॉकडाऊन वाढलेला नाही, त्यामुळे सोमवारी हजर व्हायला सांगितले आहे, जावे लागणारच. रांग लावलेल्यामध्ये महिला, युवक, युवती, पुरुष आशा सगळ्या वयोगटतातले कामगार दिसून आले. 10 दिवसांनी रांगा लागल्याने राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाचा अभाव दिसून येत होता.पलावा, निळजे काटई येथील धोकादायक उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहनचहलकाना दिलासा।मिळाला आहे. त्यामुळे त्या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाली असल्याचा दिलासा।मिळाला आहे. ठाणे, मंत्रालय, दादर या भागात तसेच  मुंबईतील शासकीय हॉस्पिटल मार्गावर राज्य परिवहन च्या बसेस सोडण्यात आल्या होत्या.एवढ्या मोठ्या रांगा लागल्याने कोरोना आटोक्यात येणार तरी कसा? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असून रांगाच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. हे कामगार मुबंईत जाणार तेथून पुन्हा येणार त्या प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी त्याना कोरोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली