शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

coronavirus: लॉकडाऊन वाढला, पण कामावर जाण्यासाठी डोंबिवलीकरांच्या रांगा, कोरोना आटोक्यात येईल तरी कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 09:30 IST

खासगी कंपन्यांमधील मुंबई ला जाणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आल्याने सोमवारपासून इंदिरा गांधी चौकात पुन्हा रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आले.

- अनिकेत घमंडी डोंबिवली2 जुलै ते 12 जुलै दरम्यान मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन घेण्यात आला होता, मात्र कोरोना बधितांची संख्या कमी होत नसल्याने ठाणे जिल्ह्यात अखेरीस 19 जुलै पर्यँत तो वाढवण्यात आला आहे, परंतु खासगी कंपन्यांमधील मुंबई ला जाणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आल्याने सोमवारपासून इंदिरा गांधी चौकात पुन्हा रांगा लागल्या असल्याचे निदर्शनास आले.राज्य परिवहन मंडळाने जादा गाड्या मागवल्या असून वेळीच गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनी सांगितले की, कामावर बोलावले आहे, मुंबई भागात लॉकडाऊन वाढलेला नाही, त्यामुळे सोमवारी हजर व्हायला सांगितले आहे, जावे लागणारच. रांग लावलेल्यामध्ये महिला, युवक, युवती, पुरुष आशा सगळ्या वयोगटतातले कामगार दिसून आले. 10 दिवसांनी रांगा लागल्याने राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाचा अभाव दिसून येत होता.पलावा, निळजे काटई येथील धोकादायक उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहनचहलकाना दिलासा।मिळाला आहे. त्यामुळे त्या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाली असल्याचा दिलासा।मिळाला आहे. ठाणे, मंत्रालय, दादर या भागात तसेच  मुंबईतील शासकीय हॉस्पिटल मार्गावर राज्य परिवहन च्या बसेस सोडण्यात आल्या होत्या.एवढ्या मोठ्या रांगा लागल्याने कोरोना आटोक्यात येणार तरी कसा? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असून रांगाच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. हे कामगार मुबंईत जाणार तेथून पुन्हा येणार त्या प्रवासात आणि कामाच्या ठिकाणी त्याना कोरोनाची लागण झाली तर त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdombivaliडोंबिवली