शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

coronavirus : संचारबंदीलाही लोक जुमानेनात; समजावण्यासाठी महापौर उतरल्या रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 12:55 IST

कल्याण-कोरोना व्हायरसच्या प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकान ...

कल्याण-कोरोना व्हायरसच्या प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. मात्र लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकान व भाजीपाला विक्री केंद्रात एकच गर्दी करीत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी लोकांना आवाहन करण्यासाठी कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे आज रस्त्यावर उतरल्या. त्यांनी लोकांना घरी थांबण्याचे आवाहन केले. त्यामुळे यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांचे मनोधर्ये वाढण्यास मदत झाली.जीवनावश्यक वस्तूंचा तूटवडा होणार नाही. त्यामुळे नागरीकांनी खरेदीच्या नावाखाली एकाच दुकानात एकाच ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन राणे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे हे देखील त्यांच्यासोबत होते. सकाळी 9 वाजल्यापासून महापौर राणो या बाहेर पडल्या होत्या. त्यांनी डोंबिवली पश्चीम व पूर्व भागात रस्त्यावर फिरून नागरीकांना आवाहन केले. त्याचबरोबर कल्याण पूर्व पश्चिमेत त्यांनी त्यांचा आवाहन दौरा दुपार्पयत सुरु ठेवला होता.दुपारनंतर वर्दळ कमी झाली होती. महापौर राणे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करुन भाजीपाल्याची गाडी फिरती ठेवल्यास एकाच ठिकाणी नागरीकांची भाजी खरेदीसाठी गर्दी होणार नाही अशी सूचना केली आहे. त्यानुसार सोय करण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस