शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

coronavirus : कोरोना व्हायरसचे आर्थिक संकट २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 15:57 IST

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला .

ठाणे - सध्या जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसने सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आणले आहे.  सर्वत्र लॉग डाऊनची परिस्थिती असतानाच १ नोव्हें.२००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे वास्तत ठाणे जिल्हा जुनी पेंशन हक्क संघटनेचे अध्यक्ष विनोद लुटे यांनी स्पष्ट केले. ते म्हणतात की,  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाला .गेल्या काही दिवसापासून शेअर बाजार सतत गडगडत असून गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे   आर्थिक नुकसान होत आहे. २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या अंशदायी पेन्शन योजना(डिसीपीएस)/ नॅशनल पेंशन स्कीम (एनपीएस) शेअरबाजाराशी संबंधित आहे. त्याचा आर्थिक फटका या २००५ नंतरच्या शासकीय  कर्मचाऱ्यांनाही बसत आहे.१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन योजना न लावता डीसीपीएस/ एनपीएस ही नवी अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे.या योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १० टक्के रक्कम तर शासनाकडून १४ टक्के रक्कम कपात करून त्या कर्मचाऱ्यांच्या एनपीएस/डिसीपीएस खात्यामध्ये जमा केली जाते. जमा रकमेपैकी ३३.२४ टक्के एसबीआय पेन्शन फंड स्कीम मध्ये,३३.२४ टक्के रक्कम यूटीआय रिटायरमेंट सोल्यूशन पेंशन फंड स्कीम मध्ये तर उर्वरित३३.५२ रक्कम एलआयसी पेन्शन फंड स्कीममध्ये राज्य सरकारकडून गुंतवली जात असल्याचे लुटे यांच्या कडून सांगितले जात आहे.  कर्मचाऱ्यांची ही  रक्कम शेअर बाजाराशी संबंधित असल्याने यात सतत चढउतार पाहायला मिळत असतो. परंतु सध्याच्या कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून त्याचा गंभीर परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवस शेअर बाजारात सतत घसरण होत असून सोमवारी (ता.२३) रोजी  सेन्सेक्स तब्बल १० टक्क्याने घसरून २९९१ अंकाने खाली घसरला याचा आर्थिक फटका २००५ नंतर च्या वर्ग तीन च्या कर्मचाऱ्यांना ३५ते४० हजार, वर्ग एकदोनच्या अधिकाऱ्यांचे किमान ६० हजार ते १ लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज जुनी पेंशन हक्क संघटनेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष विनोद लुटे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.कर्मचाऱ्यांचा वृद्धापकाळाचा आधार असलेल्या पेंशनची रक्कम शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. या अनुसरुन   "सरकारने कर्मचाऱ्यांचा पैसा बेभरवशाच्या शेअर बाजारात न गुंतवता वृद्धापकाळात आधार म्हणून १९८२ ची पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी ही लुटे यांच्या कडून केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारीGovernmentसरकार