शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

Coronavirus: एक लाख रुग्ण कोरोनामुक्त; ठाणे जिल्हा प्रशासनाला मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 00:31 IST

आता मृत्युदर रोखण्याचे आव्हान

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातही हळूहळू कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत तब्बल एक लाख ६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, जिल्ह्यासाठी ही समाधानाची आणि दिलासादायक बाब ठरली आहे. एकूण एक लाख १५ हजार ६२४ रुग्णांपैकी प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही १२ हजार २६२ एवढी आहे. तर आतापर्यंत तीन हजार ३०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, हा मृत्युदर रोखण्याचे आव्हान आता प्रशासनांसमोर आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यातही मार्चपासूनलॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यामध्ये त्याचा फैलाव जिल्ह्याच्या विविध महापालिकांच्या ठिकाणी होताना दिसून आला. जून आणि जुलैमध्ये तर रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये बेडही मिळणे मुश्कील होऊन बसले होते. परंतु, जुलै महिन्याच्या मध्यानंतर आणि आॅगस्टमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसागणिक कमी होऊ लागली.

जिल्ह्यातील महापालिकांनी केलेल्या उपाययोजना, डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, आया आदींसह पोलीस यंत्रणा व इतर शासकीय यंत्रणा तसेच राजकीय मंडळींनी घेतलेली काळजी, नागरिकांप्रति केलेली जनजागृती यामुळेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बºयाच प्रमाणात यश आले आहे. जुलैपर्यंत प्रतिदिन दीड हजार ते दोन हजार रुग्ण आढळत होते. परंतु, आॅगस्ट महिन्यात ही संख्या खाली आली आहे. सोमवारी जिल्ह्यात ८५९ रुग्ण आढळले आहेत. या यशाचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केले आहे. आता मृत्युदर रोखण्यासाठीही ठाणे महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत. ठाण्यात एका कोविड सेंटर रुग्णालयापाठोपाठ आता कळवा, मुंब्य्रातही हजार बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केल्यामुळे निश्चितच त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. दरम्यान, कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक कोरोनामुक्तीठाणे 22004कल्याण-डोंबिवली 23095नवी मुंबई 19668मीरा-भार्इंदर 9825उल्हासनगर 7059भिवंडी 3612अंबरनाथ 4231बदलापूर 3493ठाणे ग्रामीण 7075

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या