शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाबळींचे अर्धशतक पार, दगावलेल्या रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या जास्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 03:11 IST

ठाणे जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १३ मार्च रोजी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सापडला होता. तेव्हापासून ९ मेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची २00६ इतकी झाली आहे.

ठाणे : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे जाणाऱ्या बळींची संख्या गेल्या नऊ दिवसांत दुपटीने वाढू लागली असून, ठाणे जिल्ह्यात कोरोनाबळींचे अर्धशतक पूर्ण झालेआहे. यामध्ये २४ रुण हे एकट्या ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात दगावल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. या व्हायरसने मुख्यत्वे पुरुषांवर झडप घातल्याने, दगावलेल्या रुग्णांमध्येही पुरुषच जास्त आहेत.ठाणे जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १३ मार्च रोजी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत सापडला होता. तेव्हापासून ९ मेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची २00६ इतकी झाली आहे. यामध्ये ठामपा हद्दीत सर्वाधिक ६७१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ नवीमुंबईत ५९२, केडीएमसी ३0२, मिराभार्इंदर २४२, ठाणे ग्रामीण ७७, बदलापूर ५१, उल्हासनगर ३४, भिवंडी २१ आणि अंबरनाथ १३ असे रुग्ण सापडले आहेत. याचदरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढून ती ५२ वर पोहोचली आहे. यामध्ये ४0 पुरुष तर १२ महिला रुग्णांचा समावेश असल्याचे स्पष्ट दिसत आहे. वयोगटानुसार विचार केल्यास 0 ते १0 वर्षे वयोगटातील एकही रुग्ण दगावलेला नाही. ११ ते ५0 वर्षे वयोगटात ८ रुग्ण, ५१ ते ६0 वर्षे वयोगटात आणि ६0 वर्षांपुढील वयोगात ४४ रुग्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील नवीमुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला होता. आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ठामपा-२४, नवीमुंबई-१४, मिराभार्इंदर ७, केडीएमसी- ५, ठाणे ग्रामीण -२ आणि अंबरनाथ, बदलापूर व उल्हासनगर येथे प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. ज्या रुग्णांना मधुमेह, रक्तदाब किंवा विविध आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता, अशा रुग्णांचा मुख्यत्त्वे बळी गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.२४ मार्च ते ३0 एप्रिलदरम्यान २५ जणांचा जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाला. १ ते ९ मेदरम्यान २७ जण दगावले. या नऊ दिवसांत दररोज एक तरी रुग्ण दगावल्याचे दिसत आहे. १, ५ आणि ६ रोजी प्रत्येकी ४ जण, २, ३, ७, ८ मे रोजी प्रत्येकी दोघे, तर ४ मे रोजी एक आणि ९ मे रोजी ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे