शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

coronavirus: ठाणे जिल्ह्यात १९० बाधित, नऊ जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या २३७८ वर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 04:47 IST

जिल्ह्यात सोमवारी एका दिवसांत १९० रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या आकडेवारी दोन हजार ३७८ इतकी झाली असून मृतांचा आकडा ६७ वर पोहोचला आहे.

ठाणे : सोमवारी ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात एका दिवसात बाधितांच्या संख्येने शंभरी पार केली असून चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर ठाणे महापालिका क्षेत्रात बाधितांची संख्या आटोक्यात असली तरी तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात सोमवारी एका दिवसांत १९० रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या आकडेवारी दोन हजार ३७८ इतकी झाली असून मृतांचा आकडा ६७ वर पोहोचला आहे. दुसरीकडे एकट्या ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत शंभर रुग्ण बरे झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.सोमवारी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे तेथील बाधितांची संख्या ७७९ इतकी झाली असून मृतांचा आकडा १८ वर पोहोचला आहे. तर, ठाणे महापालिकाक्षेत्रात ४० कोरोनाबाधीतांची नोंदीसह तिघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा थेट ७५२ वर पोहोचला असून मृतांचा आकडा २८ वर पोहोचला आहे. उल्हानगरमध्ये नऊ रुग्णांच्या नोंद झाली असून दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील बाधीतांचा आकडा ४७ झाला असून मृतांचा आकडा तीन झाला आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत २३ रुगांची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांचा आकडा ३४४ इतका झाला. मीरा-भार्इंदरमध्ये एका नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा २५७ इतका झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात दोन नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा २७ झाला आहे. बदलापूरमध्ये दोन रुग्णांच्या नोंद झाल्याने तेथील बाधितांचा आकडा ५६ वर गेला आहे. तसेच अंबरनाथमध्येदेखील दोन रुग्णांची नोंद झाल्याने तेथील आकडा १८ वर गेला आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात सहा नव्या बाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे तेथील बाधितांचा आकडा १०० वर गेला आहे.वसई-विरारमध्ये २२४ रुग्णवसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत सोमवारी वसई, विरार व नालासोपारा भागात १८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. विरार भागात राहणारी एक मुलगी आणि नालासोपाऱ्यातील८ वर्षांच्या मुलाचा यात समावेश आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी २० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मात केलेल्यांची संख्या १२५ झाली आहे. तर, एकूण कोरोनाबाधितांची संख्या २२४ वर पोहोचली आहे.विविध उपाययोजनाठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना घरी राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. त्यात शनिवारी, रविवारप्रमाणे सोमवारीही बाधितांच्या आकडेवारीची स्थिती जैसे थे असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे