शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे १४३० रुग्ण नव्याने सापडले, ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 19:32 IST

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८१ हजार ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात चार हजार ५८९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

ठाणे  - जिल्ह्यात एक हजार ४३० रुग्णांची रविवारी नव्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८१ हजार ४९९ रुग्णांची नोंद झाली आहे. आज ३० जणांच मृत्यू झाल्यामुळे आता जिल्ह्यात चार हजार ५८९ मृतांची नोंद आजपर्यंत झाली आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. ठाणे शहरात ३७३ रुग्ण आज नव्याने सापडले आहेत. या शहरात ३८ हजार ३४८ रुग्णांची नोंद आतापर्यंत करण्यात आली. तर, सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता मृतांची संख्या एक हजार २४ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवली शहरात ३९२ रुग्णांची आज वाढ झाली असून सहा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत ४३ हजार ७८४ रुग्ण बाधीत झाले. तर, ८५० मृत्यूची नोंद आज करण्यात आली आहे.उल्हासनगरला ५० नवे रुग्ण आढळले असून, दोन जणांचा आज मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत बाधीत रुग्ण नऊ हजार ३९९ झाले आहेत. तर,  मृतांची संख्या ३०८ नोंदवण्यात आली आहे. भिवंडीला आज ५२ बाधीत आढळून आले आहेत. तर, आज एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार २०८ असून मृतांची संख्या ३१३ झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये १७९ रुग्णांची तर, पाच मृत्यूची नोंद केली आहे. या शहरात आता बाधितांची संख्या १९ हजा २४९ झाली आहे, तर, मृतांची संख्या ५९२ झाली आहे.अंबरनाथमध्ये ४० रुग्णांची नव्याने वाढ झाली असून तीन मृत्यूची नोंद झाली आहे. आत बाधितांची संख्या सहा हजार ४९१ झाली असून मृतांची संख्या २३४ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ५८ रुग्णांची नोंद झाल्यामुळे आता बाधीत सहा हजार ३९४ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत ७७ मृत्यूची नोंद कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये एक रुग्ण नव्याने वाढला असून आज एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत १४ हजार ५२४ आणि मृत्यू ४१३ झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे