शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचे सावट कमी होतय; नवे रुग्ण अवघे ७३५ तर मृत्यू फक्त बारा    

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2020 22:46 IST

Corona Virus :जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील १७० रुग्ण नव्याने वाढले  आहेत. या शहरात आता ४५ हजार ४११ एकूण रुग्ण संख्या झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसह मृतांच्या संख्येत कमालीची घट गेल्या पाच दिवसांपासून होत आहे. रविवारी जिल्ह्यात फक्त ७३५ नव्या रुग्णांची वाढ झाली तर अवघे १२ जण दगावले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख सात हजार ४१ झाली आहे. मृतांची संख्या पाच हजार २२६ झाली, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिली आहे. 

      जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरातील १७० रुग्ण नव्याने वाढले  आहेत. या शहरात आता ४५ हजार ४११ एकूण रुग्ण संख्या झाली आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार १३० झाली. कल्याण - डोंबिवली शहरात १६७ रुग्णांची आज वाढ झाली असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. या शहरात आतापर्यंत ४९ हजार १८२ रुग्ण बाधीत असून ९९३ मृत्यू आजपर्यंत झाले आहे.

                         उल्हासनगरला ३० नवे रुग्ण आढळले असून, एका जणाचा मृत्यू झाला आहे. या शहरातील बाधितांची संख्या दहा हजार ९९ झाली असून ३३३ मृत्यू नोंदवण्यात आलेले आहेत. भिवंडीला २३ बाधीत आढळले असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत पाच हजार ८२६ असून मृतांची संख्या ३३०  आहे. मीरा भाईंदरमध्ये ९९ रुग्णांच्या वाढीसह चार मृत्यू झाले आहेत. या शहरात आता बाधितांची संख्या २२ हजार ४९ झाली असून मृतांची संख्या ६९८ आहे.

          अंबरनाथला १० रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत सात हजार १७२ झाले असून मृतांची संख्या २७२ आहे. बदलापूरमध्ये ३० रुग्ण सापडल्यामुळे आता बाधीत सात हजार १९३ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या ९६ कायम आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांंत २५ रुग्ण नव्याने वाढले असून  एकही  मृत्यू झाला नाही. ग्रामीण भागात आता १६ हजार ४८३ बाधीत झाले असून ५०८ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या