शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने ४३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 05:54 IST

नवे १५९३ रुग्ण सापडले : आरोग्य विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात एक हजार ५९३ नव्या कोरोना रुग्णांची शुक्रवारी वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ८५ हजार ९५६ झाली असून ४३ रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या आता दोन हजार ३६५ झाली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात शुक्रवारी कोरोनाचे ३५५ नवे रुग्ण सापडल्याने शहरातील रुग्णसंख्या १८ हजार ६९ झाली असून १० जणांचा मृत्यूने मृतांचा आकडा ६३७ वर गेला आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ३२९ नवे रुग्ण सापडले, तर १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे रुग्णसंख्या १९ हजार ९६७ तर मृतांची संख्या ३५७ झाली आहे.मीरा-भार्इंदरमध्ये नव्या १२७ रुग्णांसह चौघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बाधितांची संख्या आठ हजार ३१४ तर मृतांची २७४ झाली आहे.नवी मुंबईमध्ये पंधरा हजारांचा टप्पा पूर्णनवी मुंबई : शुक्रवारी ३९८ रूग्ण वाढले असून एकूण रूग्णांची संख्या तब्बल १५ हजार ३८५ झाली आहे. तर, सात जणांचा मृत्यू झाला आहे. चाचण्यांची संख्या वाढविल्यापासून रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.शुक्रवारी ३९८ रूग्ण वाढले आहेत. नेरूळमध्ये सर्वाधिक ९८ रूग्ण वाढले आहेत. तर, एकूण बळींची संख्या ४१८ झाली आहे. दिवसभरात २४९ जण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १०,३६५ झाली आहे.वसई-विरारमध्ये १५७ नवे रुग्णवसई-विरार शहरात शुक्रवारी १५७ कोरोनाबाधित रुग्ण सापडले. तर तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णसंख्या ११ हजार ९९१ वर पोहोचली आहे. १३३ रुग्ण बरे होऊ न घरी परतले आहेत.रायगडमध्ये ३३८ नवे रु ग्णरायगड जिल्ह्यात ३१ जुलै रोजी ३३८ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. बाधितांची संख्या १४ हजार ७७९ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस