शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

भाजपा सरकारवर कम्युनिस्टांचा हल्लाबोल,  मुख्यमंत्री क्लीन चीट देतात- प्रकाश रेड्डी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 19:10 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोंविद पानसरे, गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाही. असिमानंद, प्रज्ञा ठाकूर, पुरोहित यांना सोडले जाते. मुख्यमंत्री क्लिन चीट देतात, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी करीत सरकारवर हल्लाबोल केला. 

डोंबिवली - डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोंविद पानसरे, गौरी लंकेश यांचे खुनी सापडत नाही. असिमानंद, प्रज्ञा ठाकूर, पुरोहित यांना सोडले जाते. मुख्यमंत्री क्लिन चीट देतात, असा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी करीत सरकारवर हल्लाबोल केला.     कॉ. शहीद भगतसिंग मित्र मंडळांच्या वतीने लोढा हेवन येथे रशियन क्रांतीकारक लेनिन, छत्रपतीशिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यातील जाहीर सभेत ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन महेश आवारे यांनी केले होते.  यावेळी भाकप सचिव अरूण वेळासकर, मुंबई पक्षाचे नेते सुबोध मोरे, अक्षय पाठक, काळु कोमास्कर आदी मान्यवर उपस्थित होते.     रेड्डी यांनी देशातील व राज्यातील बिघडत चाललेल्या सामाजिक व राजकीय परिस्थिती बाबत भाजपा सरकारला धारेवर धरत विविध युगपुरूषांची आठवण करून दिली. यावर ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निमिर्ती केली. आज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शिवाजी महाराजांनी शेतक:यांना अभय दिला होता. परस्त्रीचा सन्मान केला होता. परंतु आज देशात स्त्रियाबाबत काय चालले आहे. आपल्या देशात ज्या घटना घडत आहेत त्यामुळे मान शरमेने खाली जाते. ज्योतिबा फुले यांनी भांडवलीशाही व भटशाही विरोधात आंदोलन केले. बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणो शहरातील जमिनीचे राष्ट्रीयकरण झाले असते. तर कुणी लोढा येथे दिसले नसते. घरे स्वस्त मिळाली असती. या देशात कार्पीरेट अंबानी यांचे राज्य जाऊन कामगार, शेतकरी, कष्टकरी, आदीवासी महिला यांचे राज्य यावे. समाजवाद यावे. रशियातील लेनिन क्रांतीचा परिणाम बाबासाहेब आंबडेकर , रविंद्रनाथ टागोरां वर झाला. या सर्व युगपुरूषांचे विचार घेऊन सरकारांच्या विरोधात लढले पाहिजे. बाबासाहेबांच्या घटनेचा गळा घोटण्याचे काम हे सरकार करीत आहे, असे ही ते म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार