शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

दिवा रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान; दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेचा उपक्रम, 250 किलो कचरा केला गोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 11:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली. सुरुवातीच्या काळात या अभियानाला प्रतिसाद मिळाला.

डोंबिवली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली. सुरुवातीच्या काळात या अभियानाला प्रतिसाद मिळाला. मात्र, कालांतराने अभियान बारगळल्याने सर्वच रेल्वे स्थानकात इतरस्त पडलेला कचरा, घाणीचे व अस्वच्छतेच्या साम्राज्याने अनारोग्याला निमंत्रण मिळत असते. आपण ज्या रेल्वे स्थानकातून नोकरी व्यवसायाकरीता लोकल ने प्रवास करतो त्या रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेबाबत आपण नेहमीचा रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखवत असतो. आपण दैनंदिन प्रवास करीत असलेल्या रेल्वे स्थानकाची स्वच्छता असावी असे मना पासून वाटत असताना या स्वच्छतेसाठी आपला ही सहभाग असावा या हेतूने दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेने रविवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकाच्या सर्वच फलाट व पादचारी पुलाची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविले.

नववर्षाची सुरुवात म्हणून प्रत्येक जण नवीन संकल्प करत असतो. असाच एक संकल्प दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेच्यावतीने करून दिवा रेल्वे स्थानकाच्या स्वच्छता अभियान रविवारी ८ जानेवारी २०१८ रोजी आयोजित करण्यात होते. या स्वच्छता अभियानात १०० ते १५० रेल्वे प्रवासी सहभागी झाले होते. त्यांनी दिवा रेल्वे स्टेशनचे दोन पादचारी पूल, फलाट क्रमांक १,२,३,४,५,७ व ८ याची साफसफाई केली. तसेच दिवा स्टेशनच्या पश्चिमेला असलेल्या तिकीट घराचीही साफसफाई करण्यात आली. या सफसफाईमध्ये २०० ते २५० किलो कचरा जमा झाला. या साफसफाई मध्ये दिवा कोल्हापूर जिल्हा रहवाशी संघ, कोकण मराठा संघ, दिवा संघ, दिवा स्टेशन आरपीएफ ,जी.आर.पी व दिवा स्टेशनचे कर्मचारी ही सामील झाले होते.