शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

दिवा रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान; दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेचा उपक्रम, 250 किलो कचरा केला गोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 11:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली. सुरुवातीच्या काळात या अभियानाला प्रतिसाद मिळाला.

डोंबिवली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर स्वच्छ भारत अभियान रेल्वे स्थानकामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली. सुरुवातीच्या काळात या अभियानाला प्रतिसाद मिळाला. मात्र, कालांतराने अभियान बारगळल्याने सर्वच रेल्वे स्थानकात इतरस्त पडलेला कचरा, घाणीचे व अस्वच्छतेच्या साम्राज्याने अनारोग्याला निमंत्रण मिळत असते. आपण ज्या रेल्वे स्थानकातून नोकरी व्यवसायाकरीता लोकल ने प्रवास करतो त्या रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेबाबत आपण नेहमीचा रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखवत असतो. आपण दैनंदिन प्रवास करीत असलेल्या रेल्वे स्थानकाची स्वच्छता असावी असे मना पासून वाटत असताना या स्वच्छतेसाठी आपला ही सहभाग असावा या हेतूने दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेने रविवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकाच्या सर्वच फलाट व पादचारी पुलाची साफसफाई करून स्वच्छता अभियान राबविले.

नववर्षाची सुरुवात म्हणून प्रत्येक जण नवीन संकल्प करत असतो. असाच एक संकल्प दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेच्यावतीने करून दिवा रेल्वे स्थानकाच्या स्वच्छता अभियान रविवारी ८ जानेवारी २०१८ रोजी आयोजित करण्यात होते. या स्वच्छता अभियानात १०० ते १५० रेल्वे प्रवासी सहभागी झाले होते. त्यांनी दिवा रेल्वे स्टेशनचे दोन पादचारी पूल, फलाट क्रमांक १,२,३,४,५,७ व ८ याची साफसफाई केली. तसेच दिवा स्टेशनच्या पश्चिमेला असलेल्या तिकीट घराचीही साफसफाई करण्यात आली. या सफसफाईमध्ये २०० ते २५० किलो कचरा जमा झाला. या साफसफाई मध्ये दिवा कोल्हापूर जिल्हा रहवाशी संघ, कोकण मराठा संघ, दिवा संघ, दिवा स्टेशन आरपीएफ ,जी.आर.पी व दिवा स्टेशनचे कर्मचारी ही सामील झाले होते.