शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका

By नितीन पंडित | Updated: January 2, 2024 19:39 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार रईस शेख यांची बैठक संपन्न.

भिवंडी: भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या मार्गावरील वाहतूक कोंडी व होणारे अपघात या संदर्भात उपाय योजना करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी संबंधित यंत्रणांना दिले असल्याची माहिती भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी मंगळवारी दिली आहे.

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिक व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.त्यातच या मार्गाच्या दुरावस्थेमुळे व नियोजन शून्य कारभारामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होत असून या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहेत तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाच्या मार्गावरील वाहतूक कोंडीतून व रस्ते अपघातातून येथील नागरिकांची सुटका व्हावी यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत दखल घेण्याची विनंती केली होती.आमदार रईस शेख यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबई मंत्रालयातील कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकी मध्ये मंत्री दादा भुसे, मंत्री रवींद्र चव्हाण व इतर आमदार महोदय व अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत या महामार्गावर नागरिकांना होणाऱ्या अडचणी, वाहतूक कोंडी, महामार्गावर होणारे अपघात महामार्गावरील खड्डे व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली असून या बैठकीत मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरुस्तीबाबत व वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

या बैठकीत मुंबई नाशिक महामार्गावर एमएसआरडीसी आणि सार्वजनीक बांधकाम विभाग संगनमताने देखरेख करतील अशा सूचना पवारांनी दिल्या असून एमएसआरडीसी मार्फत अधिकचे वार्डन पुरविण्याचे निर्देश दिले असून येणाऱ्या काही दिवसामध्ये महामार्गावर पाहणी दौरा करण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत अशी माहिती आमदार शेख यांनी दिली असून या निर्णयांमुळे या मार्गावरीक वाहतूक कोंडी व अपघातातून नागरिकांची सुटका होणार असल्याचे आशा आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीAjit Pawarअजित पवार