शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भिवंडीतील हत्ते प्रकरणी दहा जणांविरोधात गुन्हा दाखल ; पाच जण ताब्यात

By नितीन पंडित | Updated: April 3, 2024 16:53 IST

जखमींवर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

भिवंडी: शहरातील शांतीनगर परिसरातील के जी एन चौक या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सह जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        क्रिकेट खेळण्याच्या वादातून नोव्हेंबर मध्ये दोन गटात हाणामारी होऊन गुन्हा दाखल झाला होता.त्याचा राग मनात ठेवून आरिफ खान त्याचा भाऊ आबिद, बुलाल,फरदिन,सादिक,शकिल शेख, समिर शेख,इदु शेख,जिशान शेख, साळीवाला व इतर अनोळखी तीन ते चार जण यांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला.या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून त्यापैकी जुबेर शोएब शेख याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे.

     जखमींवर शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या पैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरु असल्याची माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBhiwandiभिवंडी