शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

श्री समर्थ सेवक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कै. नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धेत यंदा मुंबईची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 5:00 PM

महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी कै. नी. गो. पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. 

ठळक मुद्दे कै. नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धेत यंदा मुंबईची बाजीवक्तृत्व स्पर्धेचे सुवर्णमहोत्सवी वर्षकनिष्ठ गटात अभय आळशी तर पदवी गटात प्रज्ञा पोवळे प्रथम

ठाणे : श्री समर्थ सेवक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कै. नी. गो. पंडितराव स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात कनिष्ठ आणि पदवी अशा दोन्ही गटांत मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. कनिष्ठ गटात वि. ग. वझे महाविद्यालयाचा अभय आळशी तर पदवी गटात के. सी. महाविद्यालयाची प्रज्ञा पोवळे हिने प्रथम क्र मांक पटकावला.     शिवदौलत सभागृह येथे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. कनिष्ठ गटात स. प. महाविद्यालय, पुणे येथील ईश्वरी सोनावणे हिला दुसरे तर सातारा येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या अमृत भिसे यास तिसरा क्र मांक मिळाला. ईश्वरी सोनावणे हिला नियोजित भाषणासाठी तर अभय आळशी याला उत्स्फूर्त भाषणासाठी विशेष पारितोषिक देण्यात आले. पदवी गटात साठ्ये महाविद्यालयाच्या प्रज्ञा सावंत हिला दुसरा तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या जयंतकुमार काटकर याला तिसरा क्रमांक मिळाला. नियोजित भाषणासाठी प्रज्ञा पोवळे हिला तर उत्स्फूर्त भाषणासाठी स. प. महाविद्यालयाची रिसका कुलकर्णी हिला विशेष पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. विद्याधर जोशी, डॉ. दीपिका दाबके, निलेश बागवे आणि जाई वैशंपायन यांनी काम पाहिले. राज्यभरातून दोन्ही गटांत ८५ स्पर्धक सहभागी झाले होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक श्री समर्थ सेवक मंडळाचे अध्यक्ष अनिल हजारे यांनी केले तर परिक्षकांचा परिचय स्पर्धा चिटणीस डॉ. चैतन्य साठे आणि समिती सदस्या पुर्णिमा जोशी यांनी करु न दिला. पारितोषिकांचे वाचन समिती सदस्य योगेश भालेराव यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई