शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

सत्य समोर आणा, अन्यथा १ जुलैला मुंब्रा बंद; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 07:35 IST

मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे खुले आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे :  गाजियाबादच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मुंब्य्रातील त्या मुलाने ऑनलाइन गेमद्वारे सुमारे ४०० हिंदूंचे धर्मांतर केल्याचा दावा केला आहे. परंतु, यातून केवळ मुंब्य्राला बदनाम करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासंदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ व ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांनी सत्य काय आहे ते समोर आणावे, अन्यथा १ जुलै रोजी मुंब्रा बंद करून हिंदू - मुस्लीम समाजाचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. 

आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली.  दिवा येथील भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना ठार मारण्याचा कट रचला गेला, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, अमोल केंद्रे व रोहिदास मुंडे  सुदैवाने ते  बचावले.  भाजपच्याच कार्यकर्त्यांना मारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात कट रचले जात असतील तर शहराचे काय?, असा सवाल त्यांनी केला.

...तर आमदारकीचा राजीनामा देईन

गाजियाबादच्या ज्या अधिकाऱ्याने आरोप केले आहेत, त्यांनी ते कागदोपत्री सिद्ध करावे. मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे खुले आव्हानही आव्हाड यांनी दिले. ४०० सोडा इथे चार जणांची तरी नावे जाहीर करा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड