शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ठाण्यात पाच ठिकाणी बॉटल क्रशिंग प्लान्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:43 PM

लवकरच शुभारंभ : अडीच हजार बाटल्यांवर प्रक्रिया

- नारायण जाधव 

ठाणे : नावीन्याचा ध्यास घेऊन नेहमीच नवनवीन प्रयोग करून विविध उपक्रम राबवून आपल्या नावाची पताका सर्वदूर पसरवणाऱ्या ठाणे महापालिकेने आता शहरात प्रायोगिक तत्त्वावर पाच ठिकाणी प्लास्टिक बॉटल क्रशिंग प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे, कळवा यासारख्या रेल्वेस्थानकांचा परिसर, उपवनसारखी गर्दी होणारी मनोरंजनाची ठिकाणे, प्रमुख बाजारपेठांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी लोकमतला सांगितले.

राज्य शासनाने प्लास्टिकबंदी केल्यानंतर त्याची ठाणे महापालिका काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी व्यापाºयांवर धाडी टाकण्यासह प्रभाग कार्यालयांत प्लास्टिक संकलन केंद्रेही उभारली होती. मात्र, शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असली तरी विविध प्लास्टिक बाटल्यांवर ती घातली नाही. ठाणे शहरात विविध मॉल, सिनेमागृहे, खाऊगल्ल्यांसह बस आणि रेल्वेस्थानकांत नागरिकांकडून कोल्ड्रिंक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मिनरल पाण्याला प्राधान्य देऊन रोज हजारो प्लास्टिक बाटल्यांमधील पाणी विकत घेतले जाते.अशी असणार योजनासुरुवातीला पाच ठिकाणी हे मशीन/प्लान्ट उभारण्यात येणार आहेत. एका मशीनमध्ये दररोज साधारण ५०० प्रमाणे अडिच हजार बाटल्या क्रश होतील, असा अंदाज आहे. बसस्थानके, रेल्वेस्टेशनसह मॉल, बाजारपेठा किंवा मनोरंजनाच्या ठिकाणी येजा करणाºया नागरिकांनी पाणी पिऊन झाल्यावर रिकामी प्लास्टिक बाटली या मशीनमध्ये टाकायची आहे.

ती टाकल्यावर त्यांना एक कुपन मिळेल, तर बाटल्या क्रश झाल्यावर निर्माण होणारे १० किेलो फलेक्स संबंधित कंपन्यांना देऊन त्याचा पुनर्वापर करता येईल. यातून जो मोबदला मिळेल, त्यातून त्या कुपनधारकाला रिवॉर्ड दिला जाईल, अशीही योजना राहणार आहे. सध्या महापालिकेने इच्छुकांकडून स्वारस्य अभिकर्ता प्रस्ताव मागवले आहेत.

सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर ती पाच ठिकाणी राबवण्यात येणार असून तेथील यशापयश बघून उर्वरित शहरांत ठिकठिकाणी हे मशीन बसवून ठाणे शहरातून प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करण्यात येणार आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी