शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पावसामध्ये वाहून गेलेल्या ठाण्यातील युवकाचा मृतदेह न्हावाशेवामध्ये सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 21:02 IST

ठाणे, दि. 11 -  29 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामध्ये वाहून गेलेल्या ठाण्यातील युवकाचा मृतदेह न्हावाशेवा येथे समुद्रामध्ये सापडला. ओळख पटविण्यासाठी मृतदेहाची डिएनए तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.पावसामध्ये अडकलेली शेजारी महिला आणि मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात रामनगरातील अजय आठवाल 29 ऑगस्ट रोजी नाल्यामध्ये वाहून गेला होता. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन ...

ठाणे, दि. 11 -  29 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामध्ये वाहून गेलेल्या ठाण्यातील युवकाचा मृतदेह न्हावाशेवा येथे समुद्रामध्ये सापडला. ओळख पटविण्यासाठी मृतदेहाची डिएनए तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.पावसामध्ये अडकलेली शेजारी महिला आणि मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात रामनगरातील अजय आठवाल 29 ऑगस्ट रोजी नाल्यामध्ये वाहून गेला होता. ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणोने बराच शोध घेऊनही उपयोग झाला नव्हता. शोध मोहीम तीव्र करण्यासाठी मध्यंतरी भारिप-बहुजन महासंघाने आंदोलनही केले होते. ठाण्यापासून जवळपास 50 किलोमिटर अंतरावर असलेल्या न्हावाशेवा येथील समुद्रामध्ये अजयचा मृतदेह पोलिसांना शनिवारी सापडला. 14 दिवसानंतर सापडलेला हा मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होता. मात्र मृतदेह सापडलेले ठिकाण, त्याचे वय यावरून मृतदेह अजयचाच असावा असा अंदाज आल्याने न्हावाशेवा पोलिसांनी श्रीनगर पोलिसांमार्फत त्याच्या पत्नीला ही माहिती दिली. अजयची पत्नी आणि आईने मृतदेहाची ओळख पटविली आहे. परंतु खात्रीसाठी मृतदेहाचा आणि अजयच्या आईचा डिएनए तपासणीसाठी पाठविला जाणार असून, त्यानंतरच मृतदेह नातलगांच्या स्वाधीन केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा