शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे निवडणुकीत दाखवणार भाजपाला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 00:45 IST

केडीएमसीतून २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारला ही गावे निवडणुकीत ठेंगा दाखविणार आहेत.

कल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारला ही गावे निवडणुकीत ठेंगा दाखविणार आहेत. भाजपाने खोटी आश्वासने दिली असून, त्याबाबत नागरिकांत जागृती करण्यासाठी १० फेब्रुवारीपासून बॅनर लावणार असल्याचे २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने सांगितले.काँग्रेसने गुरुवारी कल्याणमध्ये सभा घेतली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये जाहीर होणार आहे. त्यापूर्वी भाजपाच्या विरोधात लढा उभारला जाणार असल्याची माहिती समितीच्या शिष्टमंडळाने चव्हाण यांना दिली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, पदाधिकारी गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, वंडार पाटील, अर्जुन चौधरी, विजय भाने, शिवराम गायकर, दत्ता वझे, वासुदेव गायकर, अरुण वायले आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपाच्या फसवेगिरीचा पंचनामा १० फेब्रुवारीपासून ठिकठिकाणी बॅनरद्वारे केला जाणार आहे, असे समितीने सांगितले.राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी गावे वगळण्याचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला होता. तेव्हा देखील मुख्यमंत्र्यांनी गावे वगळण्यासंदर्भात कोकण भवन आयुक्तांकडे अहवाल प्रलंबित आहे. हा अहवाल येताच गावे वगळण्याचा निर्णय घेऊ असे स्पष्ट केले होेते.

टॅग्स :BJPभाजपाkalyanकल्याण