शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

२७ गावे निवडणुकीत दाखवणार भाजपाला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 00:45 IST

केडीएमसीतून २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारला ही गावे निवडणुकीत ठेंगा दाखविणार आहेत.

कल्याण : केडीएमसीतून २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारला ही गावे निवडणुकीत ठेंगा दाखविणार आहेत. भाजपाने खोटी आश्वासने दिली असून, त्याबाबत नागरिकांत जागृती करण्यासाठी १० फेब्रुवारीपासून बॅनर लावणार असल्याचे २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने सांगितले.काँग्रेसने गुरुवारी कल्याणमध्ये सभा घेतली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये जाहीर होणार आहे. त्यापूर्वी भाजपाच्या विरोधात लढा उभारला जाणार असल्याची माहिती समितीच्या शिष्टमंडळाने चव्हाण यांना दिली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, पदाधिकारी गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, वंडार पाटील, अर्जुन चौधरी, विजय भाने, शिवराम गायकर, दत्ता वझे, वासुदेव गायकर, अरुण वायले आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपाच्या फसवेगिरीचा पंचनामा १० फेब्रुवारीपासून ठिकठिकाणी बॅनरद्वारे केला जाणार आहे, असे समितीने सांगितले.राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी गावे वगळण्याचा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला होता. तेव्हा देखील मुख्यमंत्र्यांनी गावे वगळण्यासंदर्भात कोकण भवन आयुक्तांकडे अहवाल प्रलंबित आहे. हा अहवाल येताच गावे वगळण्याचा निर्णय घेऊ असे स्पष्ट केले होेते.

टॅग्स :BJPभाजपाkalyanकल्याण