शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

अंबरनाथ एमआयडीसीतील बिस्कीट कंपनीला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 08:51 IST

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील कंपन्यांना आगी लागण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अंबरनाथ एमआयडीसीत बिस्कीट कंपनीला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान त्यावर नियंत्रण मिळविण्य़ाचे काम करत आहेत. (Fire breaks out at a  factory in the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area of Ambernath, Thane. )

अंबरनाथ एमआयडीसी भागातील आर. के  बेकवेलमार्क या बिस्किट बनवणाऱ्या कंपनीला पहाटे भीषण आग लागली. सुदैवाने महाशिवरात्रीची सुट्टी असल्या कारणाने कारखाना बंद होता त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.     अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी मध्ये ही कंपनी असून या कंपनीला पहाटे सहा वाजता अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटातच संपूर्ण कंपनी या आगीच्या कचाट्यात सापडली. आगीची माहिती मिळताच आनंद नगर एमआयडीसी चे अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. यासोबतच बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर आणि कल्याण सह तळोजा एमआयडीसीतील अग्निशामक गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने कंपनीत सुरक्षा रक्षक वगळता कोणताही कामगार नव्हता. त्यामुळे कोणालाही इजा झालेली नाही. या आगी मागचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

दोन दिवसांपूर्वीच आसनगाव येथील प्लॅस्टिक कंपनीला आग लागली होती. यामध्ये तीन युनीट जळून खाक झाले होते. तर कळवा मनीषानगर येथील सुधाम कृष्णा इमारती मधील मीटर बॉक्सला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली होती. यामध्ये त्या इमारतीमधील ३२ मीटर बॉक्स जाळून खाक झाले होते. 

 

हिंगणा एमआयडीसी परिसरात असलेल्या विको कंपनीला रविवारी (दि. 7) रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी कंपनीचे 70 टक्के नुकसान झाले होते.

टॅग्स :fireआगambernathअंबरनाथ