शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; पत्र्याच्या खोल्यांना भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 13:42 IST

Big Fire :  या आगीत सुमारे  १०  पत्र्याच्या  खोल्या  जळून खाक  झाल्याने १० कुटूंबाच्या  संसाराची राखरांगोळी झाली आहे. 

ठळक मुद्देसुदैवाने खोल्यात राहणारे ५० ते ६० रहिवाशांना  सुरक्षतरित्या बाहेर काढण्यात नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असल्याने मोठी जिवीत हानी टळली आहे.

भिवंडीत अग्नितांडव सुरुच असून शहरात पुन्हा भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे शहरातील फातिमा नगर परिसरात असलेल्या पत्र्यांच्या खोल्यांना शुक्रवारी भीषण आग लागली होती. या आगीत सुमारे  १०  पत्र्याच्या  खोल्या  जळून खाक  झाल्याने १० कुटूंबाच्या  संसाराची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने खोल्यात राहणारे ५० ते ६० रहिवाशांना  सुरक्षतरित्या बाहेर काढण्यात नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असल्याने मोठी जिवीत हानी टळली आहे. मात्र आगीचे नेमकी कारण अद्यापही समजू शकले नाही.

शहरातील फातिमानगर परिसर दाट रहिवासी परिसर आहे.कामगार व मजूर या भागात मोठ्या संख्येने असल्याने याठिकाणी लोखंडी पत्र्यांच्या खोल्या मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्रीचे जेवण करून करून सर्वजण घरात झोपलेले होतेअचानक मध्यरात्रीच्या सुमारास एका बंद पत्र्याच्या खोलीत भीषण आग लागलीया आगीच्या धुराचा लोट शेजारच्या खोलीत शिरल्याने रहिवाशी खडबडून जागे झालेआग लागल्याचे समजल्यानंतर परिसरात आरडाओरडा सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिलीमाहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यामात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं होतंरांगेत असलेल्या पत्र्यांच्या खोल्यांचे भीषण आग लागली होतीघरातील नागरिकांना कसेबसे सुरक्षित बाहेर काढण्यात आलंजवळपास पन्नास ते साठ नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात नागरिकांना तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंमात्र  यामध्ये घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहेअग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवले आहे. 

 

टॅग्स :fireआगbhiwandiभिवंडीFire Brigadeअग्निशमन दल