शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; पत्र्याच्या खोल्यांना भीषण आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 13:42 IST

Big Fire :  या आगीत सुमारे  १०  पत्र्याच्या  खोल्या  जळून खाक  झाल्याने १० कुटूंबाच्या  संसाराची राखरांगोळी झाली आहे. 

ठळक मुद्देसुदैवाने खोल्यात राहणारे ५० ते ६० रहिवाशांना  सुरक्षतरित्या बाहेर काढण्यात नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असल्याने मोठी जिवीत हानी टळली आहे.

भिवंडीत अग्नितांडव सुरुच असून शहरात पुन्हा भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे शहरातील फातिमा नगर परिसरात असलेल्या पत्र्यांच्या खोल्यांना शुक्रवारी भीषण आग लागली होती. या आगीत सुमारे  १०  पत्र्याच्या  खोल्या  जळून खाक  झाल्याने १० कुटूंबाच्या  संसाराची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने खोल्यात राहणारे ५० ते ६० रहिवाशांना  सुरक्षतरित्या बाहेर काढण्यात नागरिक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असल्याने मोठी जिवीत हानी टळली आहे. मात्र आगीचे नेमकी कारण अद्यापही समजू शकले नाही.

शहरातील फातिमानगर परिसर दाट रहिवासी परिसर आहे.कामगार व मजूर या भागात मोठ्या संख्येने असल्याने याठिकाणी लोखंडी पत्र्यांच्या खोल्या मोठ्या प्रमाणात थाटण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्रीचे जेवण करून करून सर्वजण घरात झोपलेले होतेअचानक मध्यरात्रीच्या सुमारास एका बंद पत्र्याच्या खोलीत भीषण आग लागलीया आगीच्या धुराचा लोट शेजारच्या खोलीत शिरल्याने रहिवाशी खडबडून जागे झालेआग लागल्याचे समजल्यानंतर परिसरात आरडाओरडा सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिलीमाहिती मिळताच भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यामात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं होतंरांगेत असलेल्या पत्र्यांच्या खोल्यांचे भीषण आग लागली होतीघरातील नागरिकांना कसेबसे सुरक्षित बाहेर काढण्यात आलंजवळपास पन्नास ते साठ नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात नागरिकांना तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंमात्र  यामध्ये घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहेअग्निशमन दलाच्या जवानांनी तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवले आहे. 

 

टॅग्स :fireआगbhiwandiभिवंडीFire Brigadeअग्निशमन दल