शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

भिवंडी पालिका : कल्याण रोडवरून ‘मेट्रो’ला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 6:27 AM

महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिका-यांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी झाले.

भिवंडी - महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार पालिकेच्या अधिकाºयांनी कल्याण रोडवरील रस्तारूंदीकरणाची कारवाई केलेली नाही. वारंवार मालमत्ता तोडून या मार्गावरील रहिवाशांना नुकसान भरपाई न दिल्याने मेट्रो रेल्वेच्या मार्गास कल्याणरोड रहिवाशांचा विरोध होऊ लागला आहे. या विरोधात सत्ताधारी शिवसेनेच्या काही नगरसेवकांसह काँग्रेसचे नगरसेवकही सहभागी झाले.राजीव गांधी ते टेमघर या मार्गाने मेट्रो रेल्वे जाऊ नये म्हणून साकडे घालण्यासाठी मंगळवारी कल्याणरोडच्या रहिवाशांनी महापौर जावेद दळवी यांची भेट घेतली. मागील महासभेत कल्याणरोड व वंजारपाटीनाका या दोन मार्गाने मेट्रो रेल्वे नेण्यास मान्यता दिली होती. या मागील इतिवृत्तास मान्यता देण्याचा विषय बुधवारच्या महासभेत आला असता शिवसेनेचे नगरसेवक मदनबुवा नाईक, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांच्यासह काही सेना व काँग्रेस नगरसेवकांनी कल्याण रोडवरून मेट्रो नेण्यास विरोध केला. त्यामुळे महासभेत कल्याणरोड मार्ग व वंजारपाटीनाका मार्ग असे दोन गट निर्माण झाले. तसेच सभागृहाबाहेर कल्याणरोड रहिवाशांनी गर्दी केली होती. अखेर सभागृहाने मागील इतिवृत्तास मान्यता दिल्यानंतर महासभेपुढे इतर विषयांची चर्चा झाली. राजीव गांधी चौक ते टेमघर या कल्याणरोड मार्गावर वन खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून व्यापारी गाळे व इमारती उभ्या केल्या आहेत. तर वज्रेश्वरी संस्थान आणि इतर संस्थानच्या मालकीच्या जागा या मार्गावर आहेत. त्यामुळे मूळ जमिनीचा सातबारा अथवा सिटीसर्वे उताºयावर अनेक रहिवाशांची नावे नाहीत. त्यामुळे अशा काही ठराविक रहिवाशांकडून विरोध केला जात आहे. तसेच रस्ता रूंदीकरणात काही जमीनमालकांना व गाळे धारकांना पंचनामा तसेच नुकसानभरपाई न दिल्याने रहिवाशांमध्ये असंतोष पसरला आहे.गोदामांना लागलेल्या आगीचे महासभेत पडसादभिवंडी : गायत्रीनगरमध्ये बुधवारी पहाटे लागलेल्या आगीचे पडसाद महासभेत उमटले. अग्निशमन दलाचे बंब उशिराने घटनास्थळी आल्याने नागरिकांचे जास्त नुकसान झाल्याचा आरोप नगरसेवक शरद धुळे आणि अहमद सिध्दीकी यांनी केला.अग्निशमन दलाचा बंब रस्त्यातच बंद पडल्याने नागरिकांना धक्का देऊन घटनास्थळापर्यंत गाडी न्यावी लागली. तसेच घटनास्थळी टँकरचे पाणी पाठवण्यासाठी पालिकेच्या व-हाळा पाणीशुध्दीकरण केंद्रात फोन उचलणारा कोणी जबाबदार अधिकारी नसल्याने परिसरातील नागरिकांनी विहीर व कूपनलिकेच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.ही माहिती नगरसेवकांनी दिल्याने संताप व्यक्त केला. या घटनेची दखल घेत महापौर जावेद दळवी यांनी अग्निशमन दलप्रमुख दत्ता साळवी यांच्या हलगर्जीपणाबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांना दिले. 

 

टॅग्स :thaneठाणेCorruptionभ्रष्टाचार