शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

Bhiwandi: भिवंडीत संविधान उद्देशिकेचे वाचन करून बांधली लग्न गाठ

By नितीन पंडित | Updated: November 22, 2023 18:23 IST

Bhiwandi News: भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून लग्न गाठ बांधल्याने हा विवाह सोहळा भिवंडीत आदर्श विवाह सोहळा म्हणून चर्चेचा विषय ठरली असून या विवाहाची व्हिडीओ क्लिप देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

- नितीन पंडितभिवंडी - भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून लग्न गाठ बांधल्याने हा विवाह सोहळा भिवंडीत आदर्श विवाह सोहळा म्हणून चर्चेचा विषय ठरली असून या विवाहाची व्हिडीओ क्लिप देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

भिवंडीतील शेलार गावातील मल्हारी कांबळे यांच्या मुलीचे लग्न रविवारी कवाड येथील एका फार्म हाऊसवर आयोजित केले होते. या लग्न सोहळ्यात नवदापत्यांनी आपल्या विवाहाची लग्न गाठ बांधताना भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करून लग्न केले आहे. एमबीएच शिक्षण पूर्ण केलेल्या अर्चना मल्हारी कांबळे व भारतीय सैन्य दलात असलेले दत्तवाड शिरोळ तालुक्यातील अमर रंगराव कांबळे यांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकाच्या वाचन करून आपल्या लग्नाची गाठ बांधली आहे. या विवाह सोहळ्याची संपूर्ण भिवंडी तालुक्यात चर्चा रंगू लागली आहे. अर्चना व अमर यांनी बौद्ध पद्धतीने लग्न केले असून त्यांनी मंगलाष्ट गाथा ऐवजी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करून लग्न केले आहे. या लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांनी सुद्धा उभे राहून वधू व वराच्या सोबत उद्देशिकाचं वाचन करून त्यांना शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत. या आदर्श विवाह सोहळ्याची संपूर्ण भिवंडी तालुक्यात चर्चा रंगू लागली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीmarriageलग्न