शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे राज्य, केंद्राच्या योजनांचा लाभ - माने

By सुरेश लोखंडे | Updated: November 11, 2023 20:19 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच अर्जावर मिळणार आहे.  

ठाणे :

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच अर्जावर मिळणार आहे.   शेतक-यांनी या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी, त्यातून शेतक-यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक डॉ.अंकुश माने यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शहापूर येथील कार्यक्रमात केले.

डोळखांब हेदवली येथील बबन हरणे यांच्या साई ऍग्रो नर्सरी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात तमाने बोलत होते.भाजीपाल्याची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीला प्राधान्य देण्याचा सल्ला देत शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जिल्हा कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी मार्गदर्शन केले. निर्यातक्षम भेंडी याविषयावर वास्तव ,बदलते हवामान या विषयावर शेतकऱ्यांना ग्रामीण शैलीने  कर्जत कृषी केंद्राचे संशोधक राजेंद्र सावळे यांनी मार्गदर्शन केले.बचत गट अथवा स्वयं सहाय्यतेने शेतीजन्य उत्पादनाकडे लक्ष द्यावे असा सल्ला विभागीय उपसंचालक डॉ.पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.या तालुक्यात भेंडी आणि काकडीचे उत्पादन दर्जेदार होत असले तरी विक्री व्यवस्थापनासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल असे तिसाई कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश भांगरथ यांनी स्पष्ट केले.तर डॉ.राजेंद्र गाढवे यांनी मत्स्य शेतीबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.यावेळी कल्याण कृषी उपविभागीय अधिकारी सुधीर नयनवाड,तालुका कृषी अधिकारी अमोल अगवान,जि.प.सदस्य काशिनाथ पष्टे, प्रगतशील शेतकरी बबन हरणे,ऍड.प्रशांत घोडविंदे,महेंद्र भेरे,जनार्दन भगत यांसह मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.