शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

बारवी धरण १०० टक्के भरले; आठ दरवाज्यातून सेकंदाला ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 21:03 IST

जिल्ह्यातील पाणी समस्या, कपातीचे संकट मिटले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पाणी समस्या, कपातीचे संकट मिटले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील सहा मनपा, नगप परिषद, उद्योगधंदे, कारखाने आणि गांवपाड्यांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण बुधवारी रात्री १०० टक्के भरले. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल आठ दिवस उशिरा ८ सप्टेंबरला धरण भरले. या धरणाचे स्वयंचलित आठ दरवाजे उघडल्या गेले आहेत. या दरवाज्यातून पर सेकंदाला ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणी समस्या, कपातीचे संकट मिटले आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाचा कहर होऊन जनजीवन विस्कळीत झाले. तरीही धरण मात्र आठ दिवस उशिराने भरले.‌ या दरम्यान बारवी धरणाच्या पाणलोटात कमी पाऊस पडल्यामुळे धरण भरण्यास विलंब झाला. धरण आता पूर्ण क्षमतेने भरले आहे. आता या धरणात ३३३.५१ दशलक्ष घनमीटर पाणी साठा तयार झाला आहे. 

या धरणात आजपर्यंत सरासरी २११२ मिमी पाऊस पडला आहे. या धरणाच्या खानिवरे या पाणलोटात आजपर्यंत सरासरी २८९७ मिमी पाऊस पडला आहे. कान्होळला २२९१ मिमी, पाटगांवला २१६५ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २५२३ मिमी.सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरणWaterपाणी