शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बारवी धरण १०० टक्के भरले; आठ दरवाज्यातून सेकंदाला ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 21:03 IST

जिल्ह्यातील पाणी समस्या, कपातीचे संकट मिटले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पाणी समस्या, कपातीचे संकट मिटले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील सहा मनपा, नगप परिषद, उद्योगधंदे, कारखाने आणि गांवपाड्यांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण बुधवारी रात्री १०० टक्के भरले. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल आठ दिवस उशिरा ८ सप्टेंबरला धरण भरले. या धरणाचे स्वयंचलित आठ दरवाजे उघडल्या गेले आहेत. या दरवाज्यातून पर सेकंदाला ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणी समस्या, कपातीचे संकट मिटले आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाचा कहर होऊन जनजीवन विस्कळीत झाले. तरीही धरण मात्र आठ दिवस उशिराने भरले.‌ या दरम्यान बारवी धरणाच्या पाणलोटात कमी पाऊस पडल्यामुळे धरण भरण्यास विलंब झाला. धरण आता पूर्ण क्षमतेने भरले आहे. आता या धरणात ३३३.५१ दशलक्ष घनमीटर पाणी साठा तयार झाला आहे. 

या धरणात आजपर्यंत सरासरी २११२ मिमी पाऊस पडला आहे. या धरणाच्या खानिवरे या पाणलोटात आजपर्यंत सरासरी २८९७ मिमी पाऊस पडला आहे. कान्होळला २२९१ मिमी, पाटगांवला २१६५ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २५२३ मिमी.सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरणWaterपाणी