शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

बारवी धरण १०० टक्के भरले; आठ दरवाज्यातून सेकंदाला ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 21:03 IST

जिल्ह्यातील पाणी समस्या, कपातीचे संकट मिटले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पाणी समस्या, कपातीचे संकट मिटले आहे.

ठाणे : जिल्ह्यातील सहा मनपा, नगप परिषद, उद्योगधंदे, कारखाने आणि गांवपाड्यांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण बुधवारी रात्री १०० टक्के भरले. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल आठ दिवस उशिरा ८ सप्टेंबरला धरण भरले. या धरणाचे स्वयंचलित आठ दरवाजे उघडल्या गेले आहेत. या दरवाज्यातून पर सेकंदाला ७०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणी समस्या, कपातीचे संकट मिटले आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाचा कहर होऊन जनजीवन विस्कळीत झाले. तरीही धरण मात्र आठ दिवस उशिराने भरले.‌ या दरम्यान बारवी धरणाच्या पाणलोटात कमी पाऊस पडल्यामुळे धरण भरण्यास विलंब झाला. धरण आता पूर्ण क्षमतेने भरले आहे. आता या धरणात ३३३.५१ दशलक्ष घनमीटर पाणी साठा तयार झाला आहे. 

या धरणात आजपर्यंत सरासरी २११२ मिमी पाऊस पडला आहे. या धरणाच्या खानिवरे या पाणलोटात आजपर्यंत सरासरी २८९७ मिमी पाऊस पडला आहे. कान्होळला २२९१ मिमी, पाटगांवला २१६५ मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २५२३ मिमी.सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा १०० टक्के झाला आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरणWaterपाणी