शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

समाधानकारक पाऊस नसल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 01:11 IST

धरणांतील पाणीसाठा होतोय कमी : मंगळवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी; ठाणे शहरात सखल भागांत साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जुलै संपत आला तरी ठाणे जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला असून जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या इशाºयानंतर मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे ठाणे शहरांत घोडबंदर रोडसह सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांचे हाल झाले.ठाणे शहर व तालुक्यात गेल्या २४ तासांत २८ मिमी. पाऊस पडला. या दरम्यान एक झाड पडण्याच्या घटनेसह एक झाड धोकादायक स्थितीत आहे. तर एका ठिकाणी पाण्याची पाइपलाइन लिकेज झाल्याची घटना घडली. तर अन्य आठ किरकोळ घटना घडल्या. जिल्ह्यात ९६.५० मिमी. पाऊस गेल्या २४ तासांत पडला. ठाणेनंतर भिवंडीत सर्वाधिक २२ मिमी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सरासरी १३.७९ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यात ठाणे शहरात रात्री पाचपाखाडीत सोसायटीवर झाड पडले. यामुळे येथील रस्ता काही काळ बंद करावा लागला होता. यात झाडामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांचे व दोन दुकानांचे नुकसान झाले. या झाडांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी नौपाडा पोलिसांसह ठाणे मनपाच्या आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, तर अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित झाले आहेत. या झाडांमुळे हा रस्ता काही काळ बंद होता. या दरम्यान पावसाची रिपरिप सुरू झाल्याने झाड हटवण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता.या दरम्यान शहरात मानपाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याची घटना घडली. तर, वसंत विहारजवळील आनंद दिघे जिद्द शाळेजवळील एक झाड पडले. वर्तकनगरला झाडाच्या फांद्या पडल्या. याप्रमाणेच जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या शहरी भागासह ग्रामीण भागातही पावसाचे आगमन झाले.धरणांना पावसाची प्रतीक्षाच्ठाणे जिल्ह्यातील धरणांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये दुप्पट पाऊस आजपर्यंत कमी पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्याची चिंता लागून आहे.च्आॅगस्ट आणि सप्टेंबर या उरलेल्या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.