शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालयत 40 वर्षानंतर 10 वीतील माजी विद्यार्थींचा स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:29 IST

महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित आले. यावेळी सर्व  मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात माजी शिक्षकांना वेदमंत्र घोषात पुष्पवृष्टी करत गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे1977 सालच्या 10 वीतील माजी विद्यार्थींचा स्नेहसंमेलन 40 वर्षानंतर सर्व सवंगडी अंबरनाथ पुन्हा भेटले माजी शिक्षकांना पुष्पवृष्टी करत गौरविले

अंबरनाथ - दि एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालयत शिकणा-या 1977 सालच्या 10 वीतील माजी विद्यार्थींचा  वर्ग पुन्हा भरविन्यात आला. तब्बल 40 वर्षानंतर सर्व सवंगडी पुन्हा भेटल्याचा आनंद या माजी विद्याथ्र्यामध्ये दिसत होता. ही भेट व्हावी आणि सर्व मित्र आणि मैत्रिन एकाच दिवशी एकत्रित यावे यासाठी माजी विद्यार्थींपैकी काही विद्यार्थींनी घेतलेली मेहनत ख-या अर्थाने आनंद देऊन गेली. 26 नोव्हेंबरला या सर्व विद्यार्थींचा  एक दिवसाचा वर्ग महात्मा गांधी शाळेत भरविण्यात आला होती. यावेळी सर्व  मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.              महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित करण्याची किमया साध्य करण्यात आली. त्यासाठी सोशल मिडीयाचा केलेला वापर हा ख-या अथ्र्याने फायदेशिर ठरला.  एकत्रिकरणाची संकल्पना परदेशात असणारे प्रकाश किंजवडेकर यांची आणि त्यांना साथ लाभली ती  कवीश नाईक, शेखर महाजन, मुकुंद जठार, ललित माटेकर, मिलिंद आठवले, सुवर्णलता साबळे, जयश्री कुलकर्णी-पाटील, नीलिमा जोशी यांची. आपल्याला घडवणारे शिक्षक यांना आवर्जून बोलवण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका जयश्री गांगल, नीता बेहेरे आणि स्मिता भातखंडे, तसेच पुरु षोत्तम चौधरी, श्रीकृष्ण जोशी, उत्तम करंदीकर असे एकूण 16 ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते. कार्यक्र मात या माजी शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगांवकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन, वेदमंत्न घोषात पुष्पवृष्टी करत गौरविण्यात आले. एकत्रिकरणानंतर नीलिमा फडके व दत्ता आफळे यांच्या सुरेल गाण्यांचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. तर भरत करमरकर यांनी एक तडफदार पोवाडा सादर केला. पुणो, बडोदा, दापोली, अहमदाबाद, मुंबई येथे स्थायिक असणारे विद्यार्थी देखील कार्यक्र माला उपस्थित होते. सुग्रास स्नेहभोजनाने या कार्यक्र माची सांगता झाली. योगायोगाने या  77 च्या बॅचचे नेमके 77 विद्यार्थीच या प्रसंगी उपस्थित होते. आपल्या शाळेसाठी काही चांगले करण्याच्या उद्देशाने नेहमीच उपलब्ध आहोत, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. जुन्या आठवणींमध्ये रमल्याचे समाधान सगळयांच्या चेहर-यावर दिसत होते. 

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथSchoolशाळाStudentविद्यार्थी