शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालयत 40 वर्षानंतर 10 वीतील माजी विद्यार्थींचा स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:29 IST

महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित आले. यावेळी सर्व  मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात माजी शिक्षकांना वेदमंत्र घोषात पुष्पवृष्टी करत गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे1977 सालच्या 10 वीतील माजी विद्यार्थींचा स्नेहसंमेलन 40 वर्षानंतर सर्व सवंगडी अंबरनाथ पुन्हा भेटले माजी शिक्षकांना पुष्पवृष्टी करत गौरविले

अंबरनाथ - दि एज्युकेशन सोसायटीच्या अंबरनाथ महात्मा गांधी विद्यालयत शिकणा-या 1977 सालच्या 10 वीतील माजी विद्यार्थींचा  वर्ग पुन्हा भरविन्यात आला. तब्बल 40 वर्षानंतर सर्व सवंगडी पुन्हा भेटल्याचा आनंद या माजी विद्याथ्र्यामध्ये दिसत होता. ही भेट व्हावी आणि सर्व मित्र आणि मैत्रिन एकाच दिवशी एकत्रित यावे यासाठी माजी विद्यार्थींपैकी काही विद्यार्थींनी घेतलेली मेहनत ख-या अर्थाने आनंद देऊन गेली. 26 नोव्हेंबरला या सर्व विद्यार्थींचा  एक दिवसाचा वर्ग महात्मा गांधी शाळेत भरविण्यात आला होती. यावेळी सर्व  मित्रंनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.              महात्मा गांधी विद्यालयत शिकुन विविध क्षेत्रत काम करणा-या माजी विद्यार्थींचे संमेलन 26 नोव्हेंबरला भरले होते. शाळेतील 1977 च्या 10 वीच्या वर्षातील 77 विद्यार्थींना पुन्हा एकत्रित करण्याची किमया साध्य करण्यात आली. त्यासाठी सोशल मिडीयाचा केलेला वापर हा ख-या अथ्र्याने फायदेशिर ठरला.  एकत्रिकरणाची संकल्पना परदेशात असणारे प्रकाश किंजवडेकर यांची आणि त्यांना साथ लाभली ती  कवीश नाईक, शेखर महाजन, मुकुंद जठार, ललित माटेकर, मिलिंद आठवले, सुवर्णलता साबळे, जयश्री कुलकर्णी-पाटील, नीलिमा जोशी यांची. आपल्याला घडवणारे शिक्षक यांना आवर्जून बोलवण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका जयश्री गांगल, नीता बेहेरे आणि स्मिता भातखंडे, तसेच पुरु षोत्तम चौधरी, श्रीकृष्ण जोशी, उत्तम करंदीकर असे एकूण 16 ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते. कार्यक्र मात या माजी शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगांवकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन, वेदमंत्न घोषात पुष्पवृष्टी करत गौरविण्यात आले. एकत्रिकरणानंतर नीलिमा फडके व दत्ता आफळे यांच्या सुरेल गाण्यांचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. तर भरत करमरकर यांनी एक तडफदार पोवाडा सादर केला. पुणो, बडोदा, दापोली, अहमदाबाद, मुंबई येथे स्थायिक असणारे विद्यार्थी देखील कार्यक्र माला उपस्थित होते. सुग्रास स्नेहभोजनाने या कार्यक्र माची सांगता झाली. योगायोगाने या  77 च्या बॅचचे नेमके 77 विद्यार्थीच या प्रसंगी उपस्थित होते. आपल्या शाळेसाठी काही चांगले करण्याच्या उद्देशाने नेहमीच उपलब्ध आहोत, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. जुन्या आठवणींमध्ये रमल्याचे समाधान सगळयांच्या चेहर-यावर दिसत होते. 

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथSchoolशाळाStudentविद्यार्थी