शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

नवसंजीवनीसह गाभा समितीला अधिकाऱ्यांची गैरहजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:48 IST

ठाणे : नवसंजीवनी, गाभा समिती आदींची बैठक दर तीन महिन्यांनी घेतली जाते; मात्र त्यास शहापूर तालुक्यातील अधिकारी उपस्थित राहत ...

ठाणे : नवसंजीवनी, गाभा समिती आदींची बैठक दर तीन महिन्यांनी घेतली जाते; मात्र त्यास शहापूर तालुक्यातील अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळे आदिवासींच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या समस्या सोडवणे शक्य होत नाही, असे वास्तव श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार ॲड. इंदवी तुळपुळे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे पोषण होऊन ते सुदृढ होण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी, बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नवसंजीवनी, गाभा समिती आदींची बैठक दर तीन महिन्यांनी घेतली जाते. आदिवासींच्या विविध विषय,समस्यांचे प्रस्ताव, प्रलंबित प्रकरणे आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. गाभा समिती व नवसंजीवनीच्या बैठकीतही या समस्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यावर अंमलबजावणी करता येईल; मात्र स्थानिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहत नसल्याने शहापूर, मुरबाड तालुक्यातील आदिवासीच्या समस्या सोडवणे शक्य होत नाही, हे तुळपुळे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.