शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उत्तन समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याचे आवाहन 

By धीरज परब | Updated: April 23, 2023 18:33 IST

स्थानिक जागरूक नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी देखील आठवड्यातून २ वेळा स्वच्छता मोहीम राबवून किनारा स्वच्छ - सुंदर ठेवण्याचे आवाहन मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे. 

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन ते चौकपर्यंतचा समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका कार्य करत आहे. मात्र स्थानिक जागरूक नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांनी देखील आठवड्यातून २ वेळा स्वच्छता मोहीम राबवून किनारा स्वच्छ - सुंदर ठेवण्याचे आवाहन मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे. 

उत्तनच्या वेलंकनी तीर्थमंदिर जवळील समुद्र किनारा स्वच्छतेची मोहीम महापालिकेने राबवली होती. या मोहिमेत   अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त रवि पवार व कल्पिता पिंपळे सह पालिकेचे अधिकारी - कर्मचारी सहभागी झाले होते. किनाऱ्यावरचा प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, रॅपर, गोणी, कपडे आदी  विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. यावेळी शासना कडून मिळालेल्या यंत्राच्या सहाय्याने देखील वाळूत रुतलेला कचरा उकरून काढण्यात आला.  

समुद्रात किंवा समुद्रकिनारी अस्वच्छता बेजबाबदार लोकां कडून पसरविली जात असून समुद्र प्रदूषित होऊन त्याचा परिणाम जलचरांवर होतो.  पर्यावरण प्रदूषित होते. त्यामुळे नागरिकांनी कचरा केवळ कचरा पेटीत टाकणे व किनारा स्वच्छ ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर