शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात आढळले ९८९ नवे कोरोनाचे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 03:52 IST

ठाण्यात २१३ रुग्ण नव्याने आढळले आहेत. तर मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : जिल्ह्यात प्रथमच तीन महिन्यांनंतर कोरोनाचे नऊशेहून कमी ८९८ रुग्ण आढळले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख दोन हजार ६३३ रुग्ण झाले आहेत. तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार १३५ झाली आहे.

ठाण्यात २१३ रुग्ण नव्याने आढळले आहेत. तर मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण - डोंबिवली शहरात १६७ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरात ४२ नवे रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरात ३२ बाधित आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ११ रुग्णांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये ३० रुग्ण नव्याने वाढले आहेत. तर एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरमध्ये २९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या सात हजार १७ झाली आहे. या शहरात तीन मृत्यू झाले आहेत. तर नवी मुंबईत रुग्ण वाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. मंगळवारी २०९ रुग्ण वाढले असून २७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रायगडमध्ये १८१ कोरोना रु ग्णरायगड जिल्ह्यात मंगळवारी १८१ नव्या रुग्णांची नोंद झाल. दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला तर २६६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

वसई-विरारमध्ये ११४ नवीन रुग्णवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत मंगळवारी दिवसभरात ११४ नवीन रुग्ण आढळून आले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून १८५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर शहरांत १ हजार १६० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरDeathमृत्यू