शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

ठाणे जिल्ह्यात आढळले ९८९ नवे कोरोनाचे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 03:52 IST

ठाण्यात २१३ रुग्ण नव्याने आढळले आहेत. तर मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : जिल्ह्यात प्रथमच तीन महिन्यांनंतर कोरोनाचे नऊशेहून कमी ८९८ रुग्ण आढळले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख दोन हजार ६३३ रुग्ण झाले आहेत. तर ३५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार १३५ झाली आहे.

ठाण्यात २१३ रुग्ण नव्याने आढळले आहेत. तर मंगळवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण - डोंबिवली शहरात १६७ रुग्णांची वाढ झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरात ४२ नवे रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी शहरात ३२ बाधित आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ११ रुग्णांची तर पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये ३० रुग्ण नव्याने वाढले आहेत. तर एकही मृत्यू झाला नाही. बदलापूरमध्ये २९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या सात हजार १७ झाली आहे. या शहरात तीन मृत्यू झाले आहेत. तर नवी मुंबईत रुग्ण वाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत चालले आहेत. मंगळवारी २०९ रुग्ण वाढले असून २७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रायगडमध्ये १८१ कोरोना रु ग्णरायगड जिल्ह्यात मंगळवारी १८१ नव्या रुग्णांची नोंद झाल. दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला तर २६६ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

वसई-विरारमध्ये ११४ नवीन रुग्णवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत मंगळवारी दिवसभरात ११४ नवीन रुग्ण आढळून आले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून १८५ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर शहरांत १ हजार १६० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरDeathमृत्यू