शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ठाणे जिल्ह्यात ६७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३८ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 21:02 IST

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता पाच लाखांवर.

ठळक मुद्देजिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता पाच लाखांवर.

ठाणे : जिल्ह्यातील कोरोनाचे गेल्या २४ तासांत ६७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता पाच लाख १९ हजार ६८२ झाली असून एकूण मृतांची संख्या आता नऊ हजार ३७० नोंदली गेली आहे. जिल्ह्यात आढळून आलेल्या या रुग्ण संख्येपैकी  ठाणे महापालिका क्षेत्रात १३१ रुग्ण सापडल्याने आता येथील रुग्ण संख्या एक लाख ३० हजार ६०७ झाली आहे. तर तीन रुग्ण दगावल्याने येथील एकूण मृतांची संख्या एक हजार ९११ झाली. कल्याण डोंबिवलीत २११ रुग्णांच्या वाढीसह २४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता या शहरात एकूण रुग्ण एक लाख ३३ हजार ५०७ नोंदले असून दोन हजार ७१ मृतांची नोंद झाली.उल्हासनगरात ३९ रुग्ण सापडले असून एक मृत्यू झाला आहे. येथील २० हजार ५२० रुग्णांसह ४७५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीला १४ रुग्ण आढळले असून दोन मृत्य झाला. येथील रुग्ण संख्या आता १० हजार ४८२ झाली असून मृतांणी संख्या ४४३ नोंदली आहे. मीरा भाईंदर परिसरात ७४ रुग्णांच्या वाढीसह तीन जण दगावले आहेत. येथील एकूण रुग्ण संख्या ४९ हजार १८१ बाधितांसह एक हजार २८४ मृत्यूंची नोंद झाली आहे.अंबरनाथ परिसरा १८ बाधितांसह एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. येथे आतापर्यंत १९ हजार ३४६ बाधितांसह ४०९ मृत्यू नोंदवले गेले. कुळगांव बदलापूरला २२ बाधीत आढळले असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत २० हजार ६४८ बाधित झाले असून २५४ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील गांवपाड्यात ८४ बाधीत आढळल्यामुळे आता ३७ हजार ९५ नोंद झाली. सात जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या ९०२ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणे