शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

भाजपच्या ‘जन की बात’मध्ये ५०० तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

ठाणे : ठाण्यातील नागरिकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या रविवारी झालेल्या ‘जन की बात’ कार्यक्रमाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्याच्या ...

ठाणे : ठाण्यातील नागरिकांचे रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या रविवारी झालेल्या ‘जन की बात’ कार्यक्रमाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्याच्या पहिल्याच कार्यक्रमात विविध विभागांच्या ५०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या. खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी तक्रारी ऐकून घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

कोरोना काळातील निर्बंधांमुळे सव्वा वर्षाच्या काळात जनसामान्यांच्या समस्या रखडल्या आहेत. त्यातच महाविकास आघाडी सरकारकडून पोकळ आश्वासने, होणारी टोलवाटोलवी आणि महापालिकेतील भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे ‘जन की बात’, ‘तुमचे लोकप्रतिनिधी, तुमच्या दारी' कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, प्रदेश सचिव संदीप लेले, नगरसेवक भरत चव्हाण उपस्थित होते.

या कार्यक्रमात कोपरी परिसरातील नागरिकांनी केंद्र, राज्य आणि महापालिकेकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांबद्दल तक्रारी केल्या. मात्र, त्यातील बहुतांश तक्रारी महापालिकेसंदर्भात होत्या. या समस्या खासदार सहस्रबुद्धे, आमदार डावखरे व आमदार केळकर यांनी ऐकून घेतल्या. तसेच त्यावर संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.