शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

नागरिकांसाठी उपयुक्त ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ ठाणे जिल्ह्यात रिक्त, इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:03 IST

विविध दाखले, आॅनलाईन सेवा, अर्ज दाखल करण्यासाठीचे आवश्यक मार्गदर्शन आदी विविध कामांसाठी नागरिकांना उपयुक्त ठरणारे सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत.

ठाणे : विविध दाखले, आॅनलाईन सेवा, अर्ज दाखल करण्यासाठीचे आवश्यक मार्गदर्शन आदी विविध कामांसाठी नागरिकांना उपयुक्त ठरणारे सुमारे १२३ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू होणार आहेत. तरीही जिल्ह्याचा नागरी आणि ग्रामीण आवाका पाहता अद्यापही जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आदी शहरी भागातही ४८१ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ रिक्त आहेत. या केंद्रांसाठी सेवा पुरवणाऱ्या इच्छुकांकउून २३ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.नागरिकांसाठी आपले सरकार सेवा केंदाव्दारे सेवा देणाºया संस्थांकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नावे मागिवली आहेत. ज्या ठिकाणी ती कार्यरत नाहीत अशा १२३ केंद्रांच्या ठिकाणाीची माहिती इच्छुकांना प्राप्त होणार आहे.सध्या जिल्ह्यात ५४९ आपले सरकार सेवा केंद्रे आहेत. यात शहापूर तालुक्यात २६ ठिकाणी ती नव्याने सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय मुरबाड ५९, कल्याण १७, भिवंडी परिसरात २१ आदी १२३ केंद्रांसाठी विहित नमुन्यातील अर्ज संबंधीतांकडून मागविले आहेत.>सध्या ठाणे मनपा क्षेत्रात १४३, मीरा भार्इंदर ७१, नवी मुंबई ७८, कल्याण डोंबिवली ९४, भिवंडी निजामपूर ५२, उल्हासनगर दहा तर अंबरनाथ नगरपरिषद २०, बदलापूर नगरपरिषदेसह, मुरबाडला एक आणि शहापूर तालुक्यात सहा ठिकाणी ही केंद्रे रिक्त आहेत. या रिक्त जागी सेवा केंद्र सुरू करू पाहणाºयांनी आपापल्या प्रांत किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधून विहित नमुना अर्ज आणि प्रतिज्ञापत्र भरून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.