शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

कल्याण, ठाणे स्थानकातून श्रमिक ट्रेनने 4706 प्रवाशांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 22:32 IST

कल्याण ते गोरखपूर आणि ठाणे ते दरभंगा, ठाणे लखनऊ मार्गावर ट्रेन

डोंबिवली: ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकलेले उत्तर प्रदेश मधील मजुरांसाठी मध्य रेल्वेने बुधवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकातून गोरखपूरच्या दिशेने एक श्रमिक ट्रेन सोडली. तसेच ठाणे स्थानकातून लखनऊसाठी व बिहार (दरभंगा) श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. त्या तिन्ही ट्रेनमधून 4706 श्रमिकांनी प्रवास केला.

कल्याणमधीलमधीव ट्रेन।मधून 1506 तर ठाणे स्थानकातील दोन्ही ट्रेनमधून  3200 अशा एकूण 4706 श्रमिकांनी कुटुंबासह प्रवास केला. कल्याण स्थानकातील ट्रेन रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी, ठाणे बिहार ट्रेन संध्याकाळी 6।30 वाजता, तसेच ठाणे।लखनऊ ट्रेन रात्री 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास सुटली.  त्यावेळी प्रवाशांना त्यांच्या घरी सुरक्षित जाण्यासाठी प्रशासनाने त्याना शुभेच्छा दिल्या. गाडी सुटण्या आधी सुमारे तीन तास अगोदर प्रवाशांना रेल्वे स्थानक परिसरात बोलावण्यात आले होते. पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3 तसेच अन्य भागातील ते श्रमिक होते.

दोन्ही स्थानकांमध्ये गाडीत प्रवेश करण्यापूर्वी त्या प्रवाशांचे मेडिकल चेकप करण्यात आले होते. त्यानंतर सोशल डिस्टन्स नियम।पाळून त्याना स्थानकात प्रवेश दिला, गाडी सुटण्याआधी त्या प्रवाशांना पाऊण तास आधी शिस्तबद्ध पद्धतीने प्रवेश दिला. सगळे प्रवासी सुखरूप डब्यांमध्ये बसल्यानंतर त्याना शुभेच्छा देऊन गाडी सोडण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. त्यावेळी रेल्वे पोलीस, लोहमार्ग} पोलीस, रेलवे अधिकरी तसेच अन्य शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेMigrationस्थलांतरण