शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कल्याण, ठाणे स्थानकातून श्रमिक ट्रेनने 4706 प्रवाशांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 22:32 IST

कल्याण ते गोरखपूर आणि ठाणे ते दरभंगा, ठाणे लखनऊ मार्गावर ट्रेन

डोंबिवली: ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी अडकलेले उत्तर प्रदेश मधील मजुरांसाठी मध्य रेल्वेने बुधवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकातून गोरखपूरच्या दिशेने एक श्रमिक ट्रेन सोडली. तसेच ठाणे स्थानकातून लखनऊसाठी व बिहार (दरभंगा) श्रमिक ट्रेन सोडण्यात आली. त्या तिन्ही ट्रेनमधून 4706 श्रमिकांनी प्रवास केला.

कल्याणमधीलमधीव ट्रेन।मधून 1506 तर ठाणे स्थानकातील दोन्ही ट्रेनमधून  3200 अशा एकूण 4706 श्रमिकांनी कुटुंबासह प्रवास केला. कल्याण स्थानकातील ट्रेन रात्री 8 वाजून 35 मिनिटांनी, ठाणे बिहार ट्रेन संध्याकाळी 6।30 वाजता, तसेच ठाणे।लखनऊ ट्रेन रात्री 9 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास सुटली.  त्यावेळी प्रवाशांना त्यांच्या घरी सुरक्षित जाण्यासाठी प्रशासनाने त्याना शुभेच्छा दिल्या. गाडी सुटण्या आधी सुमारे तीन तास अगोदर प्रवाशांना रेल्वे स्थानक परिसरात बोलावण्यात आले होते. पोलीस आयुक्तालय परिमंडळ 3 तसेच अन्य भागातील ते श्रमिक होते.

दोन्ही स्थानकांमध्ये गाडीत प्रवेश करण्यापूर्वी त्या प्रवाशांचे मेडिकल चेकप करण्यात आले होते. त्यानंतर सोशल डिस्टन्स नियम।पाळून त्याना स्थानकात प्रवेश दिला, गाडी सुटण्याआधी त्या प्रवाशांना पाऊण तास आधी शिस्तबद्ध पद्धतीने प्रवेश दिला. सगळे प्रवासी सुखरूप डब्यांमध्ये बसल्यानंतर त्याना शुभेच्छा देऊन गाडी सोडण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. त्यावेळी रेल्वे पोलीस, लोहमार्ग} पोलीस, रेलवे अधिकरी तसेच अन्य शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वेMigrationस्थलांतरण