शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

ठाणे जिल्ह्यात ३३३ रुग्ण शनिवारी आढळले; सात जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 8:33 PM

उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ३७४ बाधीत असून मृत्यू संख्या ३६१ आहे. भिवंडीला चार रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ३३३ रुग्ण शनिवारी आढळून आले असून सात जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या दोन लाख ४३ हजार ८७१ झाली असून पाच हजार ९७४ मृतांची संख्या आहे. ठाणे शहरात १०३ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ५५ हजार ६४८ रुग्ण नोंदले असून आज एकही मृत्यू नाही. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३१० कायम आहे. कल्याण - डोंबिवलीत ८५ रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू आहे. या शहरात आता ५७ हजार ६५० बाधीत असून एक हजार १०६ मृत्यू झाले आहेत.        उल्हासनगरला २० रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ३७४ बाधीत असून मृत्यू संख्या ३६१ आहे. भिवंडीला चार रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ६११ बाधितांची तर, ३५२ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला २४ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता २५ हजार ४६९ बाधितांसह ७८३ मृतांची संख्या आहे. अंबरनाथ शहरात सात रुग्ण सापडले आहे. तर, दोन मृत्यू आहे. या शहरात आता आठ हजार २६२ बाधितांसह मृतांची संख्या ३०५ नोंदवण्यात आली. बदलापूरला १३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण आठ हजार ९०२ असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या ११९ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ११ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत १८ हजार ७८७ बाधीत झाले असून ५८१ जणांचा मृत्यू झालेला आहे. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या